शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

तामिळी नाट्य - पनीरसेल्वमबाबत शशिकलांचा गौप्यस्पोट

By admin | Updated: February 13, 2017 19:37 IST

तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात रोज नवीन वळण मिळत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि शशिकला यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 13 - तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात रोज नवीन वळण मिळत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि शशिकला यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. दोघेही एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही पक्षाकडून एकमेंकाविरोधात गौप्यसोफट केले जात आहेत. पक्षातील खासदारांनी ओ. पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिल्याने शशिकला यांच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, ५०पैकी १० खासदार आणि ७ आमदार कार्यवाहक मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या बाजूने आल्याने त्यांचे बळ वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जयललिता यांचं निवासस्थान असलेल्या पोज गार्डनबाहेर जमलेल्या समर्थकांशी संवाद साधताना शशिकला यांनी पन्नीरसेल्वम कसे गद्दार आहेत आणि जयललिता यांच्यावर आपली किती निष्ठा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी मला मुख्यमंत्री होण्यासाठी विचारले होते, परंतु अशा प्रसंगात आपण मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे मी म्हटले होते. आज पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पन्नीरसेल्वम ते कधीच अम्मांप्रति इनानदार नव्हते हे दाखवून दिले आहे, अशी तोफही त्यांनी डागली. जयललिता यांचा मृत्यू झाला तेव्हापासूनच अण्णा द्रमुक पक्ष फोडण्याचा प्रयत्न होत होता परंतु आपण तो प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही असे त्या म्हणाल्या.