शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

नेट न्यूट्रॅलिटीवर केवळ चर्चेचा बहाणा -राहुल

By admin | Updated: February 1, 2016 02:15 IST

वारंवार चर्चेचा बहाणा करीत मोदी सरकारने नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्यावर निर्णय लांबणीवर टाकण्याचे धोरण अवलंबले आहे

नवी दिल्ली : वारंवार चर्चेचा बहाणा करीत मोदी सरकारने नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्यावर निर्णय लांबणीवर टाकण्याचे धोरण अवलंबले आहे. इंटरनेटवर दूरस्थ कंपन्यांचे नियंत्रण असल्यामुळे ‘डिजिटल इंडिया’ ही मीठी बात बनू शकणार नाही, ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात यायला हवे, या शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी सरकारवर हल्लाबोल केला.काँग्रेसने नेहमीच इंटरनेटचे स्वातंत्र्य आणि नेट न्यूट्रॅलिटीची बाजू घेतली आहे. इंटरनेट सेवादाते (आयएसपीएस) दूरसंचार सेवादाते (टीएसपीएस) आणि सरकारने इंटरनेटवरील सर्व डाटा समान मानायला हवा. डिजिटल इंडियासोबतच इंटरनेट पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचायला हवे. वेबवर प्राथमिक स्वरूपात कोणतेही फिल्टर नको. २१ व्या शतकातील भारताच्या प्रगतीसाठी हे अपरिहार्य ठरते. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि मोदी सरकार लाखो भारतीयांच्या गरजांचा विचार करील अशी आशा आहे. सार्वजनिक सुविधेच्या रूपात खुली आणि उत्पादक इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा डिजिटल इंडियाचा अर्थ असायला हवा, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.