शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

‘संपूर्ण काश्मीर घेईन’

By admin | Updated: September 21, 2014 01:17 IST

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) भारताकडून संपूर्ण काश्मीर घेईल, असे पीपीपीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटले.

इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) भारताकडून संपूर्ण काश्मीर घेईल, असे पीपीपीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटले. पंजाब प्रांतातील मुलतान येथे शुक्रवारी बिलावल भुट्टो पक्ष कार्यकत्र्याच्या बैठकीत बोलत होते. अवघ्या 2क् वर्षाच्या भुट्टो यांना पाकिस्तानातील नव्या पिढीचे नेते समजले जाते. काश्मीर हा पाकिस्तानचाच असल्यामुळे काश्मीरची इंचभर भूमीही मी मागे ठेवणार नाही, असे बिलावल भुट्टो यांनी सांगितले. भुट्टो यांच्या या घोषणोचे स्वागत युसूफ रझा गिलानी व राजा परवेझ अशरफ या माजी पंतप्रधानांनी केले. 2क्18 मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची घोषणा बिलावल भुट्टो यांनी केलेली आहे. भारताशी चांगले संबंध असावेत, असे अधिकृत धोरण असलेल्या पीपीपीचे बिलावल भुट्टो हे प्रमुख आहेत. (वृत्तसंस्था)
 
भारताची प्रतिक्रीया
च्नवी दिल्ली : भारताची एकात्मता आणि ऐक्य यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, अशा शब्दांत भारताने बिलावल भुट्टो झरदारी यांची ‘ती इच्छा वस्तुस्थितीपासून दूर’ असल्याचे म्हटले.