शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

तैवानचे खासदार येणार भारतात, चीन भडकला

By admin | Updated: February 15, 2017 16:54 IST

येत्या दोन दिवसांनी तैवानचं संसदीय शिष्टमंडळ भारताच्या दौ-यावर येणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - येत्या दोन दिवसांनी तैवानचं संसदीय शिष्टमंडळ भारताच्या दौ-यावर येणार आहे. मात्र यावर चीननं आगपाखड केली असून, याचा राजनैतिक विरोध दर्शवला आहे. भारत धूर्तपणे तैवानशी संबंधित मुद्द्याला हात घालत असल्यानं त्याचा भारत आणि चीनच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा चीननं दिला आहे. भारत तैवान कार्डशी खेळत आहे, मात्र ते आगीसोबत खेळण्यासारखंच आहे. आम्ही अशी आशा करतो की, भारत चीनच्या एक चीन धोरणाचा आदर करेल. तसेच तैवानशी संबंधित मुद्द्याला भारत हुशारीनं हाताळेल. जेणेकरून भारत आणि चीनमधल्या विकासावर त्याचा परिणाम होणार नाही, असं वक्तव्य चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शाँग केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनविरोधातील धोरणामुळे तो आधीच सतर्क झाला आहे. ट्रम्प यांची प्रतिस्पर्ध्याला हाताशी धरून करणा-या राजकारणाची काहीशी चीनला भीती वाटते. चीन तैवान देशाला स्वतःचाच एक भाग मानतो, तसेच चीनचे तैवानशी राजकीय संबंध आहेत. भारताच्या वन इंडिया पॉलिसीला चीनचं समर्थन मिळावं यासाठी वन चायना पॉलिसीचा भारत उपयोग करू शकतो, असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे.