शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बहुळातून आवर्तन सोडण्याची मागणी ५ रोजी पाहणी : सतीश पाटील यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

By admin | Updated: February 4, 2016 00:06 IST

जळगाव : एरंडोल तालुक्यातील कासोदासह १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे बहुळा धरणाचे पाणी दहिगाव बंधार्‍यात सोडण्यात यावे या मागणीसाठी पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची बुधवारी संध्याकाळी ५ वाजता भेट घेतली. यासाठी शुक्रवार५ रोजी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी संयुक्त पाहणी करणार आहेत.

जळगाव : एरंडोल तालुक्यातील कासोदासह १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे बहुळा धरणाचे पाणी दहिगाव बंधार्‍यात सोडण्यात यावे या मागणीसाठी पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची बुधवारी संध्याकाळी ५ वाजता भेट घेतली. यासाठी शुक्रवार५ रोजी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी संयुक्त पाहणी करणार आहेत.
याबाबत पत्रकारांना माहिती देतांना आमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले की, जिल्हा प्रशासनातर्फे काही महिन्यांपूर्वी गिरणा धरणावरून आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी दहिगाव बंधार्‍यापर्यंत पोहचले नव्हते. या दरम्यान दहिगाव बंधार्‍याजवळ पंपींग करून पाणी उचलण्यात आले होते. यामुळे किमान दोन महिने १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. १६ गावांसाठी बहुळा धरणावरून ७० टीएमसी पाणी राखीव करण्यात आले होते. सद्यस्थितीला या गावांमध्ये टंचाईची स्थिती जाणवत असल्यामुळे बहुळा धरणावरून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान, उत्राणजवळ बंधार्‍याचे बांधकाम केल्यामुळे बहुळाचे पाणी येणासाठी अडचण येणार आहे. त्यासाठी ५ रोजी जिल्हाधिकारी व संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता हे प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

प्रसिद्धीसाठी पाकिट देण्याची आवश्यकता भासली नाही
चांगल्या कामाला प्रसिद्धी मिळत नसल्याने वृत्तपत्रांना पाकिटे द्यावे लागत असल्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी विधान केले होते. मात्र राजकारणात काम करीत असताना आपल्याला कधी पाकिटे देण्याची आवश्यकता भासली नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.