शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

...तर पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक

By admin | Updated: January 14, 2017 05:26 IST

सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा

जम्मू : सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा करतानाच, गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्यास भारतील जवान सज्ज आहेत, असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी येथे केले. जम्मू व काश्मीरमधील स्थितीविषयी ते म्हणाले की, पाकिस्तान कसे वागतो, यावर सारेकाही अवलंबून आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहोत. आम्हाला शांतता हवी आहे. मात्र पाकिस्तानने कागाळी केली, तर त्यास उत्तर देण्यास आमचे जवान तयार आहेत. पाककडून सुरू असणाऱ्या छुपे युद्ध, घुसखोरी, दहशतवाद या समस्या लगेच संपतील, असे समजण्याचे कारण नाही. तसे व्हायला अनेक वर्षे लागतील. त्यामुळे लष्कराला सतत सतर्क राहावेच लागेल, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)थेट माझ्याकडे तक्रार करानिमलष्करी दलाच्या काही जवानांसह सैन्याच्या जवानानेही ‘सोशल मीडिया’द्वारे आपल्या समस्यांचा पाढा वाचल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल विपीन रावत यांनी लष्करी मुख्यालयांतील सल्ला-तक्रार पेटीद्वारे थेट माझ्याकडे म्हणणे मांडावे, असे आवाहन सैनिकांना केले आहे. लष्करी जवानाने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून सैनिकांचा अधिकाऱ्यांचे सहायक म्हणून उपयोग करण्यात येत असल्याबद्दल टीका केली होती. रावत यांनी सहायक ही श्रेणी लष्कराचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे स्पष्ट केले.