शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

दिल्लीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: February 22, 2016 13:41 IST

जाट आरक्षण आंदोलनामुऴे दिल्लीचा ठप्प असलेला पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 20 - जाट आरक्षण आंदोलनामुऴे दिल्लीचा ठप्प असलेला पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला नोटीसदेखील पाठवली आहे. या नोटीशीच उत्तर 2 दिवसांत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 
दिल्ली सरकारने जाट आंदोलनामुळे ठप्प झालेला पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत करावा यासाठी याचिका केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस पाठवली आहे. हरियाणा सरकारला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. सोबतच हरियाणा सरकारला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
न्यायालयाने दिल्ली सरकारने केलेल्या याचिकेवर नाखुषी दर्शवली आहे. सरकारने आपापसांत चर्चा करुन हे प्रश्न सोडवणं अपेक्षित असताना न्यायालयात याचिका केल्याबद्दल न्यायालयाने दिल्ली सरकारला चांगलंच खडसावलं. दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल मिश्रा यांच्या न्यायालयातील उपस्थितीवरुनदेखील न्यायालयाने नाराजी दर्शवली.