शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

पुरवणी लेख....-आ.वैभवराव पिचड, विधानसभा सदस्य ...........1

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.
अर्थात असं नव्हतं की, अकोले विधानसभा मतदारसंघात वादळवारं नव्हते, उलट मला पराभूत करण्यासाठी विविध पातळीवरुन प्रयत्न केले जात होते. कोठे शत प्रतिशत, कोठे अब की बार, कोठे धनुष्यबाण, कोठे गद्दारी, कोठे बाह्य हस्तक्षेप अशा पध्दतीने माझ्या विरोधात विरोधक रान उठवित होते. टोकाचा विरोध करुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत होते. माझा विजय निश्चित सोपा नव्हता. विरोधकांना पिचड घराण्याचा कायमस्वरुपी पराभव सतत दिसतो तर पिचड घराण्यांवर प्रेम करणार्‍या अठरा पगड जातीच्या, आदिवासी जमातीच्या माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, युवकांना, जेष्ठ नागरिकांना पिचड यांचा जय-विजयच दिसतो आणि हेच गमक आहे माजी मंत्री पिचड साहेबांच्या विचारात व कार्यप्रणालीत.
समाज जीवनात आदरणीय साहेबांचा सक्रियतेचा काळ जवळपास अर्धशतकाचा असेल. पंचायत समितीचे सभापती, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इत्यादी वेळोवेळी मिळालेल्या पदांचा वापर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी, आदिवासी समाजाचा विकास व न्याय हक्कासाठी, तालुक्यातील जनतेसाठी, तालुक्याच्या पाणी प्रश्नांसाठी शिक्षणासाठी, रस्ते व दळणवळण सुविधांसाठी, निळवंडे, आंबीत, पिंपळगाव खांड, सांगवी, बलठण, शिरपुंजे, कोथळे, पाडोशी आदि धरण शृंखलेच्या निर्मितीसाठी, प्रकल्पग्रस्तांच्या आदर्श पुनर्वसनासाठी, दुग्ध पंढरीसाठी, तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती कारखान्यासाठी, राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करण्यासाठी, राष्ट्रीय पातळीवर आदिवासीचे संघटन व्हावे यासाठी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी, पाणीप्रश्नावरील तसेच शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी व उन्नतीसाठी, आदिवासी समाजात झालेल्या बोगस आदिवासींच्या घुसखोरींच्या विरोधासाठी, तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी, वीज प्रकल्पांची निर्मिती व तालुक्यात वीजवितरणाचे जाळे निर्माण करण्यासाठी अशा विविध कामांसाठी त्यांनी केला.