शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

भीमाप˜्यातील ऊस निघाला छावण्यांकडे शेतकरी हतबल : चोवीसशे रुपये टन दराने विकतो ऊस

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

सिद्धटेक : उसाच्या उत्पन्नावर भरवसा ठेवून मोठ्या कष्टाने जोपासलेल्या उसाची रवानगी अखेर चारा छावण्यांकडे करण्याची वेळ भीमा प˜्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. अठराशे ते चोवीसशे रुपये टन असा भाव त्यासाठी मिळत आहे.

सिद्धटेक : उसाच्या उत्पन्नावर भरवसा ठेवून मोठ्या कष्टाने जोपासलेल्या उसाची रवानगी अखेर चारा छावण्यांकडे करण्याची वेळ भीमा पट्ट्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. अठराशे ते चोवीसशे रुपये टन असा भाव त्यासाठी मिळत आहे.
उसाचे वाढे व पाचट यासहित उसाची छावणीसाठी विक्री होत असल्याने शेतकर्‍यांसाठी ते फायद्याचे ठरणारे आहे. दरम्यान, भामा-आसखेडच्या आवर्तनाचे पाणी अजूनही नदीपात्रात न आल्याने ऊस विकण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे.
नदीपात्रातील मागील वर्षीचा पाणीसाठा फेब्रुवारी ते मार्चपर्यंत कसाबसा टिकला. त्यानंतर शेतकरी वर्गाची पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. त्यातच भीमाकाठावरील वीज पुरवठ्यात कपात करुन दोन्ही बाजूंनी शेतकर्‍यांची कोंडी सुरू आहे़ भामा-आसखेड धरणातून नदीकाठावरील पशुधन व काठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडलेले आहे. ते पाणी अजूनही तालुका हद्दीत पोचलेले नाही. भीमाकाठावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, ऊस शेतीतील या परिस्थितीचा परिणाम साखर कारखानदारीवर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

फोटो ओळी : पाण्याअभावी आडसाली ऊस जळून जाण्याआधी तो चारा छावण्यांना विकण्यासाठी ट्रॅक्टरमधून पाठविला जात आहे़