शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

साखर महागणार

By admin | Updated: August 23, 2014 00:11 IST

सरकारने कच्च्या आणि शुद्ध साखरेवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून वाढवून 25 टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेची चव महाग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : सरकारने कच्च्या आणि शुद्ध साखरेवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून वाढवून 25 टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेची चव महाग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळ अर्थात सीबीईसीने या संदर्भात शुक्रवारी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार, कच्ची व शुद्ध साखर यावरील आयात शुल्क वाढवून 25 टक्के केले आहे. वाढीव आयात शुल्क कच्च्या साखरेची आयात करणा:या ठोक ग्राहकांवरही लागू होईल. जनहितास्तव हा निर्णय घेतल्याचा दावा सरकारने केला आहे.अन्न मंत्रलयाच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले की, ‘मंत्रलयाने आयात शुल्क वाढवून 4क् टक्के करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र अर्थ मंत्रलयाने यात किरकोळ वाढ केली. साखर कारखानदारांना काहीसा दिलासा देत महागाईचा पारा आणखी वाढेल या भीतीने आयात शुल्कात अल्पशी वाढ केली आहे.’
ग्राहक व्यवहार मंत्रलयाच्या आकडेवारीनुसार, साठा शिल्लक असतानाही देशांतर्गत बाजारात सध्या साखरेचा भाव 34 ते 4क् रुपये प्रतिकिलोदरम्यान आहे. साखरेचे भाव कारखान्यातील उत्पादन खर्चापेक्षा खाली गेल्याने कारखानदारांपुढे रोखीचे संकट निर्माण झाले. याचा कारखानदारांच्या नफ्यावरही परिणाम झाला.
उद्योगाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात कारखानदार प्रतिकिलो 3क्.5क् रुपये दराने साखर विक्री करत आहेत. याउलट त्यांना साखर उत्पादनासाठी 37 रुपये खर्च करावे लागतात. याचप्रमाणो महाराष्ट्रातील कारखानदारांकडून 28.5क् रुपये प्रतिकिलो दराने साखर विक्री केली जाते. यासाठी उत्पादन खर्च 31 रुपये प्रतिकिलोर्पयत येतो.
भारतीय साखर कारखानदार संघटना अर्थात इस्माने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
या निर्णयामुळे कारखान्यांकडील रोखीचा प्रवाह वाढेल 
आणि शेतक:यांची देणी चुकती करणो शक्य होणार असल्याचे इस्माद्वारे सांगण्यात आले. 
इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, सध्याचे जागतिक दर आणि रुपया-डॉलर यांचे विनिमय दर यांच्या आधारावर आयात शुल्कात वाढ केल्याने साखरेची आयातही कमी होईल. यामुळे देशी बाजार स्थितीत सुधारणा होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्साखरेवरील आयात शुल्कात वाढ झाल्याने आयात महाग होईल. परिणामी आयातीमध्ये घट होईल. याचा काही परिणाम देशांतर्गत पातळीवर साखरेचा भाव वाढल्याने ग्राहकांवरही पडेल. मात्र दुसरीकडे रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या साखर कारखानदारांना काहीसा दिलासा मिळेल.
च् साखर कारखानदार देशातील ऊस शेतक:यांचे 6,8क्क् कोटी रुपये देणो आहे. जागतिक बाजारातील स्वस्त साखरेचा लाभ उठवत भारतात थोडय़ाबहुत प्रमाणात साखरेची आयात होत असते.