शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

मुंबई हल्ल्यानंतर सद्बुद्धी

By admin | Updated: February 8, 2015 23:49 IST

मुंबईतील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर सहा वर्षांनी सरकारला सद्बुद्धी झाली असून, मच्छीमारांच्या लहान नौकांचा माग घेणारी उपकरणे लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़

नवी दिल्ली : मुंबईतील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर सहा वर्षांनी सरकारला सद्बुद्धी झाली असून, मच्छीमारांच्या लहान नौकांचा माग घेणारी उपकरणे लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ मोफत लावण्यात येणाऱ्या या उपकरणांद्वारे नौकांच्या समुद्रातील कारवाया, तसेच सुरक्षेसंदर्भातील संभाव्य धोक्यावर नजर ठेवली जाणार आहे़गत संपुआ सरकारने मच्छीमारांच्या नौकांवर ट्रॅकिंग उपकरणे बसविण्याची योजना आखली होती; मात्र ही उपकरणे बसविण्यासाठी येणारा भरमसाट खर्च, शिवाय मच्छीमारांकडून झालेला करडा विरोध यातच ही योजना रखडली होती़ तथापि, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात मंत्रिमंडळासमक्ष एक प्रस्ताव सादर केला आहे़ २० मीटर लांबीपेक्षा लहान मासे पकडण्यासाठी वापरात येणाऱ्या नौकांवर नि:शुल्क ट्रान्सपॉन्डर लावण्याची मंजुरी देण्याची मागणी याद्वारे करण्यात आली होती़ या ट्रान्सपॉन्डरच्या मदतीने समुद्र किनाऱ्यापासून ५० कि.मी. अंतरापर्यंत नौकांचा माग घेता येईल़प्रत्येक ट्रान्सपॉन्डरची अंदाजे १६,८०० रुपये याप्रमाणे अशी सुमारे दोन लाख ट्रान्सपॉन्डर लावण्यासाठी ३३६ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे़ प्रस्तावांतर्गत ट्रान्सपॉन्डर लावण्याचा संपूर्ण खर्च गृहमंत्रालय उचलणार आहे, तर कृषी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशुपालन, दुग्ध व मत्स्यपालन विभागाद्वारे ही योजना लागू केली जाणार आहे़