शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

स्वदेशी ‘निर्भय’ची यशस्वी चाचणी

By admin | Updated: October 17, 2014 23:56 IST

भारताने स्वदेशनिर्मित अण्वस्त्रवाहू ‘निर्भय’ या क्रूझ क्षेपणास्त्रची शुक्रवारी चांदीपूर येथील केंद्रावरून यशस्वी चाचणी घेतली.

अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र : 700 किमीर्पयत मारा करण्याची क्षमता
बालासोर : भारताने स्वदेशनिर्मित अण्वस्त्रवाहू ‘निर्भय’ या क्रूझ क्षेपणास्त्रची शुक्रवारी चांदीपूर येथील केंद्रावरून यशस्वी चाचणी घेतली. ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेग असलेल्या या क्षेपणास्त्रची 7क्क् किमीपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.  निर्भयच्या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
निर्भयला सकाळी 1क्.क्3 वाजता इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या(आयटीआर) लाँच पॅड 3 वरून मोबाईल लाँचरद्वारे डागण्यात आले. लक्ष्य अचूक भेदण्यात यश आल्यानंतर चाचणी यशस्वी झाल्याचे एका अधिका:याने सांगितले. 
या क्षेपणास्त्रने 1 तास 13 मिनिटे मार्गक्रमण करीत सर्व परिमाणांचे तंतोतंत पालन केले. रडार आणि टेलेमेट्री पॉइंटस् तसेच प्रक्षेपणपथाच्या आधारे डाटाचे विश्लेषण करण्यात आले. आयटीआरपासून 7क्क् ते 1क्क्क् किमी अंतरावर मारा करणा:या या क्षेपणास्त्रची ही दुसरी चाचणी होती. 12 मार्च 2क्13 रोजी 
पहिल्या चाचणीच्या वेळी सर्व उद्दिष्टे गाठण्यात अपयश आले होते. 
प्रक्षेपणपथावरून ते भरकटल्याने मध्येच त्याची चाचणी थांबविण्यात आली होती. 
यापूर्वी भारत आणि रशियाने 29क् किमीचा पल्ला असलेले ‘ब्रrाोस’ हे ध्वनीपेक्षा जास्त वेग असलेले क्षेपणास्त्र विकसित केले होते.  संरक्षण संशोधन आणि 
विकास संघटनेने निर्भयची निर्मिती केली आहे.
(वृत्तसंस्था)
 
च्‘निर्भय’ आवश्यक तेवढा वेळ घेत मारा करते. त्याचे नियंत्रण चांगले असून हुकूमबरोबर मारा करण्याची क्षमता आहे.
च्लक्ष्य भेदण्याची अचूकता अधिक असून परिणामकारकताही जास्त आहे.
चड्रारच्या नजरेतून सुटण्याच्या क्षमतेमुळे गोपनीयता पाळता येते.