शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

By admin | Updated: November 27, 2015 00:27 IST

भारताने गुरुवारी स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित केलेल्या पृथ्वी-२ या अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या बालासोर येथे यशस्वी चाचणी घेतली

बालासोर : भारताने गुरुवारी स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित केलेल्या पृथ्वी-२ या अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या बालासोर येथे यशस्वी चाचणी घेतली. ३५० कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची लष्करासाठी प्रायोगिक स्तरावर चाचणी घेण्यात आली.बालासोरच्या चांदीपूर येथील इंटेग्रेटेड टेस्ट रेंगच्या प्रक्षेपण संकुल-३ वरून दुपारी मोबाईल लाँचरद्वारे हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. सामरिक दल कमान द्वारा जुळविण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राचा चाचणी डाटा सकारात्मक परिणाम दाखवीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपण मार्गावर डीआरडीओचे रडार, इलेक्ट्रो-आॅप्टिकल प्रणाली आणि ओडिशाच्या किनाऱ्यावरील टेलिमेटरी स्थानकांवरून निरीक्षण करण्यात आले. बंगालच्या उपसागरात तैनात एका जहाजावर स्वार असलेल्या डाऊनरेंज पथकाने क्षेपणास्त्राचे लक्ष्य भेदण्याच्या प्रक्रियेची निगराणी केली. भारतीय सशस्त्र दलात २००३ मध्ये सामील करण्यात आलेले पृथ्वी-२ हे डीआरडीओद्वारा देशाच्या एकीकृत गायडेड विकास कार्यक्रमाअंतर्गत विकसित करण्यात आलेले पहिले क्षेपणास्त्र आहे. (वृत्तसंस्था)