शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वसतीगृहाबाबत तक्रार केल्याने विद्यार्थ्यांना धमकावले

By admin | Updated: February 17, 2016 23:47 IST

जळगाव : महामार्गावरील आदिवाशी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासह मुलभूत सुविधांबाबात तक्रार केल्याच्या कारणावरुन वसतीगृहाचे गृहपाल व नियमबा‘ा विद्यार्थ्याने धमकाल्याची तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

जळगाव : महामार्गावरील आदिवाशी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासह मुलभूत सुविधांबाबात तक्रार केल्याच्या कारणावरुन वसतीगृहाचे गृहपाल व नियमबा‘ा विद्यार्थ्याने धमकाल्याची तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवण चांगले मिळत नसल्यामुळे ठेकेदार बदविण्यासह अनेक मागण्या विद्यार्थ्यांकडून गृहपाल यांच्याकडे केली आहे. यासंबंधात काही विद्यार्थ्यांनी अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी संघटनेशी संपर्क करुन विद्यार्थांना चांगल्या सुविधा मिळण्यासंंबंधात गृहपाल सुशिल तायडे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनात गृहपाल बदलण्याची ही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मात्र या प्रकाराच्या विरोधात वसतीगृहातील नियमबा‘ विद्यार्थी रुपसिंग वसावे याने तक्रार करणार्‍या हरिदास पांडे व शिरीष वळवी या विद्यार्थ्यांना धमकावल्याने वसतीगृहात बुधवारी सायंकाळी काही काळ तणावाचे वातारण निर्माण झाले होते.
वसतीगृहाबाहेर काढले
दरम्यान शिरीष वळवी हा विद्यार्थी वसतीगृहात नियमबा‘ राहत असल्याच्या कारणावरुन गृहपालांनी त्याला सामानासह वसतीगृहातून बाहेर काढण्यात अलो आहे.तर पांडे याला धमकावण्यात येत आहे.
गृहपालांकडून धमकी
वसतीगृहाबाबात तक्रार करत असल्याने महाविद्यालयातून परीक्षांचे व प्रॅक्टीकलचे मार्क मिळू देणार नसल्याचे सांगूण गृहपालांकडून धमकाण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
पोलीस दाखल
वसतीगृहात बराच वेळ गोंधळ सुरु असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली.
गुन्‘ाची नोंद ?
याबात वसतीगृहातील विद्यार्थी हरिदास पांडे रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात संबंधितां विरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी गेला होता याबाबत काम सुरु होते.
विद्यार्थी गायब
वसतीगृहातील वाढता गोंधळ व पोलीस घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता नियमबा‘ विद्यार्थ्यांनी वसतीगृहातून बाहेर निघुन गेले.
गृहपालांची अनुपस्थिती
वसतीगृहाचे गृहपाल वसतीगृहात नियमीत उपस्थित नसल्याची तक्रार यावेळी विद्यार्थ्यांनी केली. मंगळवारी रात्री ९:३० वाजेपासून तर बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत गृहपाल तायडे वसतीगृहात उपस्थित नव्हते व त्यांचा मोबाईल बंद होता. वसतीगृह फक्त सुरक्षा रक्षकाच्या जबाबदारीवरच असल्याचे अभाविपच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
विद्यार्थ्याच्या मागण्या
वसतीगृहातील मेसमध्ये निकृष्ठ,अपूर्ण वेळेवर जेवण न मिळणे, मेसचा ठेका बदलविणे, नियमित पाण्याची टंचाई, फिल्टर पाणी न मिळणे, मेसमध्ये ताटांची कमतरता, शौचालये बंद असने, शासकीय नियमांचे पालन न होणे यासह अनेक तक्रारी असून त्या सोडविण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे.
...(जोड आहे)...