शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

वसतीगृहाबाबत तक्रार केल्याने विद्यार्थ्यांना धमकावले

By admin | Updated: February 17, 2016 23:47 IST

जळगाव : महामार्गावरील आदिवाशी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासह मुलभूत सुविधांबाबात तक्रार केल्याच्या कारणावरुन वसतीगृहाचे गृहपाल व नियमबा‘ा विद्यार्थ्याने धमकाल्याची तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

जळगाव : महामार्गावरील आदिवाशी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासह मुलभूत सुविधांबाबात तक्रार केल्याच्या कारणावरुन वसतीगृहाचे गृहपाल व नियमबा‘ा विद्यार्थ्याने धमकाल्याची तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवण चांगले मिळत नसल्यामुळे ठेकेदार बदविण्यासह अनेक मागण्या विद्यार्थ्यांकडून गृहपाल यांच्याकडे केली आहे. यासंबंधात काही विद्यार्थ्यांनी अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी संघटनेशी संपर्क करुन विद्यार्थांना चांगल्या सुविधा मिळण्यासंंबंधात गृहपाल सुशिल तायडे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनात गृहपाल बदलण्याची ही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मात्र या प्रकाराच्या विरोधात वसतीगृहातील नियमबा‘ विद्यार्थी रुपसिंग वसावे याने तक्रार करणार्‍या हरिदास पांडे व शिरीष वळवी या विद्यार्थ्यांना धमकावल्याने वसतीगृहात बुधवारी सायंकाळी काही काळ तणावाचे वातारण निर्माण झाले होते.
वसतीगृहाबाहेर काढले
दरम्यान शिरीष वळवी हा विद्यार्थी वसतीगृहात नियमबा‘ राहत असल्याच्या कारणावरुन गृहपालांनी त्याला सामानासह वसतीगृहातून बाहेर काढण्यात अलो आहे.तर पांडे याला धमकावण्यात येत आहे.
गृहपालांकडून धमकी
वसतीगृहाबाबात तक्रार करत असल्याने महाविद्यालयातून परीक्षांचे व प्रॅक्टीकलचे मार्क मिळू देणार नसल्याचे सांगूण गृहपालांकडून धमकाण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
पोलीस दाखल
वसतीगृहात बराच वेळ गोंधळ सुरु असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली.
गुन्‘ाची नोंद ?
याबात वसतीगृहातील विद्यार्थी हरिदास पांडे रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात संबंधितां विरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी गेला होता याबाबत काम सुरु होते.
विद्यार्थी गायब
वसतीगृहातील वाढता गोंधळ व पोलीस घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता नियमबा‘ विद्यार्थ्यांनी वसतीगृहातून बाहेर निघुन गेले.
गृहपालांची अनुपस्थिती
वसतीगृहाचे गृहपाल वसतीगृहात नियमीत उपस्थित नसल्याची तक्रार यावेळी विद्यार्थ्यांनी केली. मंगळवारी रात्री ९:३० वाजेपासून तर बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत गृहपाल तायडे वसतीगृहात उपस्थित नव्हते व त्यांचा मोबाईल बंद होता. वसतीगृह फक्त सुरक्षा रक्षकाच्या जबाबदारीवरच असल्याचे अभाविपच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
विद्यार्थ्याच्या मागण्या
वसतीगृहातील मेसमध्ये निकृष्ठ,अपूर्ण वेळेवर जेवण न मिळणे, मेसचा ठेका बदलविणे, नियमित पाण्याची टंचाई, फिल्टर पाणी न मिळणे, मेसमध्ये ताटांची कमतरता, शौचालये बंद असने, शासकीय नियमांचे पालन न होणे यासह अनेक तक्रारी असून त्या सोडविण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे.
...(जोड आहे)...