शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई, काश्मिरात राज्यपाल राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 06:37 IST

भाजपने पाठिंबा काढून काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सरकारने राजीनामा दिल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी राज्यपाल राजवट लागू केली.

नवी दिल्ली/श्रीनगर : भाजपने पाठिंबा काढून काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सरकारने राजीनामा दिल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी राज्यपाल राजवट लागू केली. तेथील शोपियान, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा जिल्ह्यांत दहशतवाद्यांच्या विरोधात अत्यंत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राज्यपाल राजवटीला मंजुरी दिली. ती लागू होताच, एन. एन. व्होरा यांनी मुख्य सचिव बी. बी. व्यास यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आता जोरात कारवाई सुरू होईल, असे पोलीसप्रमुख ए. पी. वैद यांनी सांगितले. लष्करप्रमुख बिपिनकुमार रावत म्हणाले की सरकारमधील बदलाचा फरक पडत नाही. आम्ही आमचे काम करीत राहू. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की आता आम्ही दहशतवादच संपवून टाकू.सुब्रमण्यम नवे मुख्य सचिवछत्तीसगढ केडरचे ज्येष्ठ आयएएस अधिकारी बी. व्ही. एस. सुब्रमण्यम यांची काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक झाली आहे. बी. व्ही. व्यास यांची ते जागा घेतील. माजी पंतप्रधन डॉ. मनमोहन सिंग यांचे ते स्वीय सचिव होते.१४४ दहशतवादी सक्रियशोपियान, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा या जिल्ह्यांत सध्या १४४ दहशतवादी सक्रिय आहेत. त्यापैकी १३१ स्थानिक व १३विदेशी आहेत. सन २०१७ साली १०९ नवीन दहशतवाद्यांची तयार झाले आणि चकमकीत १४४ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :terroristदहशतवादी