शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई, काश्मिरात राज्यपाल राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 06:37 IST

भाजपने पाठिंबा काढून काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सरकारने राजीनामा दिल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी राज्यपाल राजवट लागू केली.

नवी दिल्ली/श्रीनगर : भाजपने पाठिंबा काढून काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सरकारने राजीनामा दिल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी राज्यपाल राजवट लागू केली. तेथील शोपियान, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा जिल्ह्यांत दहशतवाद्यांच्या विरोधात अत्यंत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राज्यपाल राजवटीला मंजुरी दिली. ती लागू होताच, एन. एन. व्होरा यांनी मुख्य सचिव बी. बी. व्यास यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आता जोरात कारवाई सुरू होईल, असे पोलीसप्रमुख ए. पी. वैद यांनी सांगितले. लष्करप्रमुख बिपिनकुमार रावत म्हणाले की सरकारमधील बदलाचा फरक पडत नाही. आम्ही आमचे काम करीत राहू. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की आता आम्ही दहशतवादच संपवून टाकू.सुब्रमण्यम नवे मुख्य सचिवछत्तीसगढ केडरचे ज्येष्ठ आयएएस अधिकारी बी. व्ही. एस. सुब्रमण्यम यांची काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक झाली आहे. बी. व्ही. व्यास यांची ते जागा घेतील. माजी पंतप्रधन डॉ. मनमोहन सिंग यांचे ते स्वीय सचिव होते.१४४ दहशतवादी सक्रियशोपियान, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा या जिल्ह्यांत सध्या १४४ दहशतवादी सक्रिय आहेत. त्यापैकी १३१ स्थानिक व १३विदेशी आहेत. सन २०१७ साली १०९ नवीन दहशतवाद्यांची तयार झाले आणि चकमकीत १४४ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :terroristदहशतवादी