शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

अब भी जलता शहर बचाया जा सकता है

By admin | Updated: April 17, 2017 01:52 IST

राजौरी गार्डन येथील पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या पराभवानंतर पक्षाचे नेते डॉ. कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : राजौरी गार्डन येथील पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या पराभवानंतर पक्षाचे नेते डॉ. कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. टिष्ट्वटरवर कुमार विश्वास यांनी १३ मिनिटांचा एक व्हिडिओ टाकला असून, अजून वेळ गेलेली नाही, असा संदेश ते यातून देत आहेत. ‘पानी आँख में भरकर लाया जा सकता है अब भी जलता शहर बचाया जा सकता है’ अशी शायरी करीत कुमार विश्वास पक्षाला काही संदेश देऊ इच्छितात. तथापि, केजरीवाल यांनी मात्र ही टीका खूपच सहज घेतली आहे. याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, कुमार हे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. जर त्यांच्या मनात काही असेल तर आम्ही चर्चा करू. मीडिया वेगळ्या पद्धतीने या बातम्या देत आहे. उद्या तुम्ही म्हणाल माझी बायको मला लक्ष्य करीत आहे, अशी कोपरखळीही केजरीवाल यांनी केली. कुमार विश्वास यांनी म्हटले आहे की, येथे विनाकारण जप केला जातो की, मोदी... मोदी, अरविंद... अरविंद, मोदीराज आ गया, योगीराज आ गया; पण आम्ही हे समजू शकत नाही की, हे सर्व थोड्या काळासाठी राहते.