शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - कॉंग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:27 IST

मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार असून या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली आहे.

नवी दिल्ली / गोरखपूर : मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार असून या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीयांनी म्हणाल्या आहे की, यंत्रणेतील निष्काळजीपणा आणि गैरवर्तन यामुळे जी कुटुंबे या दुर्घटनेचीशिकार झाली आहोत,त्यांच्यासोबत आम्ही आहोत. उत्तरप्रदेश सरकारने या घटनेची दखल घ्यावी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी.बाबा राघवदास मेडिकल कॉलेजला शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, राज बब्बर आदी नेत्यांनी भेट दिली. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करुन आझाद म्हणाले की, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचे हे बळी आहेत. त्यास राज्य सरकार जबाबदार आहे. पण, यासाठी केवळ डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. आरोग्यमंत्री व सचिव यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.काँगे्रसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले की, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा. हॉस्पिटल प्रशासन, आॅक्सिजन पुरवठादार आणि जिल्हा प्रशासन जसे दोषी आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांची या प्रकरणात नैतिक जबाबदारी आहे. जबाबदार व्यक्तींवर हत्येचेआरोप ठेवले जावेत. या घटनेची जबाबदारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीव आरोग्यमंत्री यांनी स्वीकारायला हवी.कुटुंबीयांना भरपाई द्या - यादवया घटनेला राज्य सरकार जबाबदार असून दोषींवर कारवाई करुन प्रत्येक मुलाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे.