शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - कॉंग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:27 IST

मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार असून या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली आहे.

नवी दिल्ली / गोरखपूर : मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार असून या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीयांनी म्हणाल्या आहे की, यंत्रणेतील निष्काळजीपणा आणि गैरवर्तन यामुळे जी कुटुंबे या दुर्घटनेचीशिकार झाली आहोत,त्यांच्यासोबत आम्ही आहोत. उत्तरप्रदेश सरकारने या घटनेची दखल घ्यावी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी.बाबा राघवदास मेडिकल कॉलेजला शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, राज बब्बर आदी नेत्यांनी भेट दिली. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करुन आझाद म्हणाले की, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचे हे बळी आहेत. त्यास राज्य सरकार जबाबदार आहे. पण, यासाठी केवळ डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. आरोग्यमंत्री व सचिव यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.काँगे्रसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले की, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा. हॉस्पिटल प्रशासन, आॅक्सिजन पुरवठादार आणि जिल्हा प्रशासन जसे दोषी आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांची या प्रकरणात नैतिक जबाबदारी आहे. जबाबदार व्यक्तींवर हत्येचेआरोप ठेवले जावेत. या घटनेची जबाबदारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीव आरोग्यमंत्री यांनी स्वीकारायला हवी.कुटुंबीयांना भरपाई द्या - यादवया घटनेला राज्य सरकार जबाबदार असून दोषींवर कारवाई करुन प्रत्येक मुलाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे.