शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

पाटण्यात चेंगराचेंगरी

By admin | Updated: October 4, 2014 03:01 IST

पाटणा येथील गांधी मैदानावर दसरा महोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 32 जण ठार, तर अनेक जखमी झाले आहेत.

दस:याला गालबोट : गांधी मैदानावर रावण वधाच्या कार्यक्रमानंतर दुर्घटना
पाटणा : पाटणा येथील गांधी मैदानावर दसरा महोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 32 जण ठार, तर अनेक  जखमी झाले आहेत.  मृतांत महिला व मुलांची संख्या अधिक आहे. 
रावण वधाचा कार्यक्रम पाहून लोक परतत असताना ही दुर्घटना घडली. पाटणा येथील गांधी मैदानावर ‘रावण वध’ पाहण्यास मोठा जमाव जमला होता. लोक जास्त असल्याने चेंगराचेंगरी झाली, त्यात 32 लोक ठार झाल्याचे बिहारचे गृहसचिव अमीर सुभानी यांनी सांगितले. मृतांत 2क् महिला व 5-6 मुलांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत.  
रावणाचा 6क् फूट उंच पुतळा उभारला होता. दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दरवर्षी 5क् हजाराहून अधिक लोक जमतात. हा कार्यक्रम पाहण्यास बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी गांधी मैदानावर उपस्थित होते. राज्यातील संयुक्त जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 
 
च्पाटना शहरातील गांधी मैदानावरील रस्त्यावरून पुढे जाण्यास रेटारेटी सुरु होती. 
च्त्याचवेळी विद्यूत प्रवाह सुरु असलेली वीजेची तार जमिनीवर पडल्याची अफवा पसरली. 
च्त्यामुळे घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली.
 
2 लाखाची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून यातील मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून गंभीररित्या जखमी झालेल्यांसाठी 5क् हजार रुपयांची मदत दिली जाईल.  
 
सोनिया गांधींकडून सांत्वन 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दुर्घटनेतील जिवितहानीमुळे धक्काच बसला असे म्हटले असून, दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
 
पासवानांचे राजकारण
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत हा अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा अरोप केला. बिहारमध्ये छट पुजेच्यावेळी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने यापासून योग्य तो धडा घेतला नसल्याचा दावा पासवान यांनी केला.