शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

घराघरांमध्ये साचले पाणी नागरिक बेहाल : पालिकेकडून पुरेशी मदत मिळालीच नाही

By admin | Updated: August 2, 2016 23:35 IST

नाशिक : महापालिकेने शहरात पावसाळी गटार योजना राबविली असली तरी दिवसभरात झालेल्या विक्रमी पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचले होते. याशिवाय सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान झाले होते. विशेष म्हणजे महापालिकेकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे.

नाशिक : महापालिकेने शहरात पावसाळी गटार योजना राबविली असली तरी दिवसभरात झालेल्या विक्रमी पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचले होते. याशिवाय सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान झाले होते. विशेष म्हणजे महापालिकेकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे.शहरात महापालिकेने यापूर्वीच पावसाळी गटार योजना राबविली आहे. त्यामुळे काही भागात पाणी साचणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी वेळोवेळी पाणी साचते. मंगळवारी तर विक्रमी पाऊस झाल्याचे निमित्त घडले आणि सर्वच रस्ते जलमय झाले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. शिवाय शहराच्या अनेक भागात सोसायट्या आणि घरे तसेच बंगल्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. २००८ मध्ये महापालिकेने पूरपरिस्थितीत नागरिकांना मदत म्हणून साचलेले पाणी उपसा करण्याची सोय करून दिली होती, मात्र यंदा अशी कोणतीही सोय नव्हती. याशिवाय गंगापूररोडवर वाढत्या पुराविषयी नागरिकांना पुरेशी कल्पनाच दिली जात नसल्याने नागरिक माध्यमांच्या कार्यालयात दूरध्वनी करून विचारणा करीत होते. अनेक नागरिकांना मध्यरात्रीपर्यंत पाण्याचा उपसा करावा लागला तर गंगापूररोडसह अनेक भागातील नागरिकांना अन्यत्र आपल्या नातेवाइकांकडे राहण्यासाठी जावे लागले.