शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात शरीफ यांनी उगाळला काश्मिरचा मुद्दा

By admin | Updated: August 14, 2014 14:46 IST

नवाझ शरीफ यांनी काश्मिरचा प्रश्न उकरून काढला असून भारत - पाकिस्तानमधल्या संबंधांमध्ये काश्मिरच मुख्य असल्याचे पुन्हा सांगितले आहे.

ऑनलाइन टीम

इस्लामाबाद, दि. १४ - पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या म्हणजे १४ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मिरचा प्रश्न उकरून काढला असून भारत - पाकिस्तानमधल्या संबंधांमध्ये काश्मिरच मुख्य असल्याचे पुन्हा सांगितले आहे. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याआधी, पाकिस्तानची भारताशी थेट युद्ध छेडण्याची क्षमता नसल्याने दहशतवाद्यांच्या माध्यमातून लढत असल्याचे मोदींनी सांगितले होते. त्यावरून दोन्ही देशांमध्ये काहीसा तणावही निर्माण झाला होता. दोन्ही देशांच्या तणावपूर्ण संबंधांना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कारणीभूत असल्याची भारताची भूमिका आहे. तर काश्मिर प्रश्न मूळ असल्याचे पाकिस्तान सांगत असून शरीफ यांनीदेखील याचा पुनरुच्चार केला आहे. 
पाकिस्तानला अंतर्गत शांतता हवी असून शेजारी राष्ट्रांशीही सलोख्याचे संबंध ठेवण्यात रस असल्याचेही शरीफ यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये कायमची शांतता नांदणेही पाकिस्तानच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.