शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

नावे वगळलेल्या मतदारांसाठी पुन्हा खास संधी

By admin | Updated: July 6, 2014 01:47 IST

गेल्या दोन वर्षात मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करताना मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 3क् लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून ‘चुकीने’ वगळली गेल्याची कबुली निवडणूक आयोगाने प्रथम दिली

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षात मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करताना मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 3क् लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून ‘चुकीने’ वगळली गेल्याची कबुली निवडणूक आयोगाने प्रथम दिली असून या चुकीचे परिमाजर्न करण्यासाठी वगळल्या गेलेल्या या मतदारांना नावनोंदणीची खास संधी देण्याचे आयोगाने ठरविले आहे.
याद्यांमधून नावे गहाळ झालेल्या या मतदारांमध्ये सुमारे 14 लाख मतदार एकच्या मुंबईतील असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणो आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई, पुण्यात मतदारांची नावे याद्यांमधून मोठय़ा प्रमाणावर वगळली गेल्याचे स्पष्ट झाले होते व ओळखपत्र असूनही त्यांना मतदान न करता आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
पावसाळ्य़ानंतर होणा:या राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा असा गोंधळ होऊ नये यासाठी उपाय योजण्याचे आयोगाने त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार 9 ते 3क् जून दरम्यान मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मात्र ही मोहीम सर्वसाधारण स्वरूपाची होती व ज्यांची नावे आधी यादीत होती व नंतर वगळली गेली अशा मतदारांसाठी त्यात विशेष भर नव्हता. मात्र आता यादीतून वगळल्या गेलेल्या या मतदारांची नावे
 नोंदवून घेण्यासाठी निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करणार असून त्यासाठी पूर्वी कधीही अनुसरला नाही, असा मार्ग आयोग स्वीकारणार आहे.
आयोगाच्या सूत्रंनुसार 
नावे वगळलेल्या या 3क् लाख मतदारांना आयोगाकडून व्यक्तिगत 
पत्रे पाठविली जाणार आहेत. या पत्रमध्ये नाव नोंदवून घेण्याचे आवाहन केलेले असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
पूर्वीच्या पत्त्यावर पत्र
वगळल्या गेलेल्या मतदारांचे आधी जेव्हा यादीत नाव होते त्यावेळी नोंदलेल्या पत्यावर आयोग ही पत्रे पाठविणार आहे. जे मतदार अजूनही पूर्वीच्या त्याच पत्त्यावर राहात असतील त्यांना ही पत्रे मिळतील. ज्यांनी दरम्यानच्या काळात वास्तव्याचे ठिकाण बदलले असेल त्यांना ही पत्रे मिळणार नाहीत व याद्यांमध्ये सुधारणा करताना अशा मतदाराचे नाव योग्यपणो वगळले गेले होते, असे मानले जाईल, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
च्नावे वगळल्या मतदारांसाठी आयोगाकडून असा उपक्रम आयोगाकडून प्रथम राबविला जात आहे. जास्तीत जास्त मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आयोगाच्या कटिबद्धतेशी हे सुसंगतच आहे, असे  निवडणूक आयोगाचे  महासंचालक अक्षय राऊत यांनी दिली.