शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सपाला मजबुती, काँग्रेसला संजीवनी

By admin | Updated: January 24, 2017 00:51 IST

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी व काँग्रेस पक्षाने अनुक्रमे २९८ व १0५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाल्यानंतर

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीउत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी व काँग्रेस पक्षाने अनुक्रमे २९८ व १0५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाल्यानंतर उभय पक्षांनी २0१९ ची लोकसभा निवडणूक देखील निवडणूकपूर्व आघाडी करूनच लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय वर्तुळात या आघाडीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी उभय पक्षांना काही बाबतीत आघाडीचा लाभ तर काही तोटेही सहन करावे लागणार आहेत.समाजवादी पक्षाची सारी सूत्रे अखिलेश यादवांच्या हाती आहेत. प्रियंका व राहुल गांधींची त्यांना साथ मिळाल्याने आघाडीच्या प्रचारमोहिमेत तरूण पिढीचा जोश दिसेल, इतकेच नव्हे तर सवर्ण मतदारांची बरीच मतेही यंदा आघाडीच्या बाजूने वळतील, अशी अपेक्षा आहे. राज्यात कौटुंबिक कलहामुळे काहीशी वादग्रस्त व कमजोर झालेली समाजवादी पक्षाची प्रतिमा काँग्रेसबरोबर समझोता झाल्याने पुन्हा मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाला मिळणारी मुस्लिम मते फुटण्याची शक्यता आता बरीच कमी झाली आहे. उभय पक्षांच्या आघाडीमुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसला तर हमखास संजीवनी मिळणार आहे. पक्षाच्या विधानसभेतील जागा वाढण्याची शक्यता असून दूर गेलेली मुस्लीम मतेही पुन्हा काँग्रेसच्या दिशेने वळतील. अर्थात समाजवादी पक्षाला त्याचा काही प्रमाणात तोटा होईल व काँग्रेसला दीर्घकालिन लाभ होईल.