शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

नैऋत्य मान्सूनची देशातून माघार

By admin | Updated: October 1, 2016 01:34 IST

नैऋत्य मान्सून संपल्याचे भूविज्ञान मंत्रालयातर्फे शनिवारी जाहीर केले असून, सुरुवातीच्या सामान्यापेक्षा अधिक पावसाच्या अंदाजापेक्षा यंदा प्रत्यक्षात काही ठिकाणी खूप कमी,

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून संपल्याचे भूविज्ञान मंत्रालयातर्फे शनिवारी जाहीर केले असून, सुरुवातीच्या सामान्यापेक्षा अधिक पावसाच्या अंदाजापेक्षा यंदा प्रत्यक्षात काही ठिकाणी खूप कमी, काही भागांत खूपच अधिक आणि ७२ टक्के भागांमध्ये सामान्य पाउस झाला आहे. देशाच्या ७२ टक्के भागात सामान्य पाउस झाला आणि १३ टक्के भागांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच अधिक होते, अशी माहिती आज दिल्लीत देण्यात आली. येत्या ४८ तासांत मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तिथे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात पावसाचा फारसा जोर नव्हता. मात्र शेवटच्या टप्प्यात पावसाने मराठवाड्यात तसेच सोलापूर, सांगली भागांत हजेरी लावल्याने तिथेही समाधानाचे वातावरण दिसत आहे.