शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

काही हिंदू समूहांकडून मुस्लिम कट्टरवाद्यांसारखे वर्तन - जावेद अख्तर

By admin | Updated: January 27, 2016 21:03 IST

काही हिंदू समूह आता मुस्लिम कट्टरवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. ही काही तत्त्वे वगळली तर भारतीय समाज कायम सहिष्णु राहिला आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.२७ - काही हिंदू समूह आता मुस्लिम कट्टरवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. ही काही तत्त्वे वगळली तर भारतीय समाज कायम सहिष्णु राहिला आहे असे मत सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले    देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात काही साहित्यिक व कलावंतांनी विरोधाचे हत्यार उपसले असताना अख्तर यांनी मुद्यावर थेट बोलणे टाळले. ते कोलकाता येथे एका साहित्य सोहळ्यात बोलत होते.
१९७५ मध्ये मी माझ्या एका चित्रपटात मंदिरातील विनोद दृश्य दाखवले होते. त्या काळात मशिदीत मी असे दृश्य दाखवू शकलो नसतो. कारण तिथे असहिष्णुता होती. आत्ताचे विचाराल तर आता मी मंदिरातही विनोदी दृश्य दाखवणार नाही. याचे कारण म्हणजे आता पहिला पक्ष दुसऱ्या पक्षासारखा वागू लागला आहे. हिंदू नाही तर काही हिंदू समूह आज घडीला मुस्लिम कट्टरवाद्यांसारखे वर्तन करीत आहे. हे क्लेषकारक आहे. 
समाजातील असहिष्णुता धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याचे काही लोक मानत आहेत. मला यावर विश्वास नाही. देशात कुठलीही असहिष्णुता नाही, असेही काही जणांचे मत आहे. मला यावरही विश्वास नाही. खरे सांगायचे तर सध्या देशात या दोघांमधली स्थिती आहे. असेही ते म्हणाले.