शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

काही हिंदू समूहांकडून मुस्लिम कट्टरवाद्यांसारखे वर्तन - जावेद अख्तर

By admin | Updated: January 27, 2016 21:03 IST

काही हिंदू समूह आता मुस्लिम कट्टरवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. ही काही तत्त्वे वगळली तर भारतीय समाज कायम सहिष्णु राहिला आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.२७ - काही हिंदू समूह आता मुस्लिम कट्टरवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. ही काही तत्त्वे वगळली तर भारतीय समाज कायम सहिष्णु राहिला आहे असे मत सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले    देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात काही साहित्यिक व कलावंतांनी विरोधाचे हत्यार उपसले असताना अख्तर यांनी मुद्यावर थेट बोलणे टाळले. ते कोलकाता येथे एका साहित्य सोहळ्यात बोलत होते.
१९७५ मध्ये मी माझ्या एका चित्रपटात मंदिरातील विनोद दृश्य दाखवले होते. त्या काळात मशिदीत मी असे दृश्य दाखवू शकलो नसतो. कारण तिथे असहिष्णुता होती. आत्ताचे विचाराल तर आता मी मंदिरातही विनोदी दृश्य दाखवणार नाही. याचे कारण म्हणजे आता पहिला पक्ष दुसऱ्या पक्षासारखा वागू लागला आहे. हिंदू नाही तर काही हिंदू समूह आज घडीला मुस्लिम कट्टरवाद्यांसारखे वर्तन करीत आहे. हे क्लेषकारक आहे. 
समाजातील असहिष्णुता धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याचे काही लोक मानत आहेत. मला यावर विश्वास नाही. देशात कुठलीही असहिष्णुता नाही, असेही काही जणांचे मत आहे. मला यावरही विश्वास नाही. खरे सांगायचे तर सध्या देशात या दोघांमधली स्थिती आहे. असेही ते म्हणाले.