शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

भारतातील लहान शेतकरी संपतील !

By admin | Updated: November 27, 2014 01:44 IST

देशातील लहान शेतक:यांची स्थिती खूपच दयनीय आहे. पंजाबमध्ये महिला शेतकरीही आत्महत्या करत आहेत.

पणजी : देशातील लहान शेतक:यांची स्थिती खूपच दयनीय आहे. पंजाबमध्ये महिला शेतकरीही आत्महत्या करत आहेत. भविष्यात लहान शेतकरी संपूनच जातील, अशी खंत कविता बहल या महिला दिग्दर्शकाने व्यक्त केली.
पूर्वाश्रमीच्या पत्रकार असलेल्या बहल यांनी शेतकरी व महिला शेतक:यांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत. त्यांनी पंजाबमधील दोघा विधवा महिलांवर चित्रपट काढला आहे. कर्जाच्या विळख्यात सापडल्याने या विधवा आत्महत्या करतात, 
याचे चित्रण त्यांनी केले आहे. 45 
व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘कँडल्स 
ऑफ वींड’ हा त्यांचा 
चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
माझा चित्रपट दूरदर्शन व अन्य वाहिन्यांनीही स्वीकारला नव्हता पण त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पंजाबमधील पुरुष शेतकरी कर्ज घेतात मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला प्रचंड मोठय़ा कर्जाला सामोरे जावे लागते. थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतक:यांची पिळवणूक आणखी वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सहा महिन्यांचा मुलगा सांभाळून मी चित्रपट निर्मिती सुरू केली. मी व माङया पतीने नोकरी सोडून चित्रपट निर्मितीला वाहून घेतले, असे बलह यांनी सांगितले.
मोनालिसा दासगुप्ता या अमेरिकेत राहणा:या महिला सिने निर्मात्याही यावेळी उपस्थित होत्या. मी ग्रामीण भारतातील परंपरा, संस्कृती व स्थितीवर प्रकाश टाकणारा चित्रपट काढून तो विदेशात दाखवावा असे ठरविले व त्यानुसार नॉन फिचर 
फिल्म काढल्याचे मोनालिसा 
यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)