शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

भारतातील लहान शेतकरी संपतील !

By admin | Updated: November 27, 2014 01:44 IST

देशातील लहान शेतक:यांची स्थिती खूपच दयनीय आहे. पंजाबमध्ये महिला शेतकरीही आत्महत्या करत आहेत.

पणजी : देशातील लहान शेतक:यांची स्थिती खूपच दयनीय आहे. पंजाबमध्ये महिला शेतकरीही आत्महत्या करत आहेत. भविष्यात लहान शेतकरी संपूनच जातील, अशी खंत कविता बहल या महिला दिग्दर्शकाने व्यक्त केली.
पूर्वाश्रमीच्या पत्रकार असलेल्या बहल यांनी शेतकरी व महिला शेतक:यांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत. त्यांनी पंजाबमधील दोघा विधवा महिलांवर चित्रपट काढला आहे. कर्जाच्या विळख्यात सापडल्याने या विधवा आत्महत्या करतात, 
याचे चित्रण त्यांनी केले आहे. 45 
व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘कँडल्स 
ऑफ वींड’ हा त्यांचा 
चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
माझा चित्रपट दूरदर्शन व अन्य वाहिन्यांनीही स्वीकारला नव्हता पण त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पंजाबमधील पुरुष शेतकरी कर्ज घेतात मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला प्रचंड मोठय़ा कर्जाला सामोरे जावे लागते. थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतक:यांची पिळवणूक आणखी वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सहा महिन्यांचा मुलगा सांभाळून मी चित्रपट निर्मिती सुरू केली. मी व माङया पतीने नोकरी सोडून चित्रपट निर्मितीला वाहून घेतले, असे बलह यांनी सांगितले.
मोनालिसा दासगुप्ता या अमेरिकेत राहणा:या महिला सिने निर्मात्याही यावेळी उपस्थित होत्या. मी ग्रामीण भारतातील परंपरा, संस्कृती व स्थितीवर प्रकाश टाकणारा चित्रपट काढून तो विदेशात दाखवावा असे ठरविले व त्यानुसार नॉन फिचर 
फिल्म काढल्याचे मोनालिसा 
यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)