शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

आरक्षण बंद करूनच दाखवा - लालूप्रसाद यादव

By admin | Updated: September 22, 2015 04:05 IST

भागवत यांच्या आरक्षणावरील विधानावर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव

नवी दिल्ली : भागवत यांच्या आरक्षणावरील विधानावर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. रा.स्व. संघ आणि भाजपाने आरक्षण बंद करण्यासाठी कितीही सुनियोजित प्रयत्न केला तरी देशातील ८० टक्के दलित, आदिवासी आणि ओबीसी त्याला चोख प्रत्युत्तर देतील, असे लालूप्रसाद यादव यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.‘ते आरक्षण बंद करण्याची भाषा करीत आहेत. आम्ही लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाची टक्केवारी वाढवू. हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण बंद करूनच दाखवावे. कुणाची किती ताकद आहे हे दिसेल,’ असे आव्हानही त्यांनी दिले. आपल्या गुरूच्या (भागवत) सांगण्यावरून आरक्षण बंद करणार काय, हे तथाकथित चहावाला आणि नुकतेच मागासवर्गीय बनलेले नरेंद्र मोदी यांनी सांगावे, असेही लालूप्रसाद म्हणाले. ही धोक्याची घंटा-संजदबिहारमधील सत्तारूढ संयुक्त जनता दलाने भागवत यांच्या आरक्षणाबाबतच्या विधानाचा निषेध केला आहे. भागवत यांचे हे विधान म्हणजे आरक्षणाच्या श्रेणीत मोडणाऱ्या समाजासाठी धोक्याची घंटा आहे, असे मत संजदचे ज्येष्ठ नेते खासदार अली अनवर अंसारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. सर्वमान्य मुद्दा-रालोसपाराज्यघटनेमध्ये आरक्षणाचा अधिकार दिला असल्याने हा आता भारतातील सर्वमान्य मुद्दा आहे. त्यामुळे याबाबत आम्ही काहीही बोलणार नाही, असे रालोआचा घटक पक्ष असलेल्या रालोसपाचे सरचिटणीस शिवराजसिंग यांनी म्हटले आहे.आरक्षणाच्या प्रासंगिकतेवर काँग्रेसच्या तिवारींचे प्रश्नचिन्हआरक्षणाची गरजच असेल तर ते जातीवर आधारित न राहता आर्थिक परिस्थितीवर आधारित असायला पाहिजे, असे मत व्यक्त करून काँग्रेसचे नेते आणि माजी सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी आरक्षण धोरणाच्या प्रासंगिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आरक्षणाबाबतचे आपले हे मत जुनेच आहे आणि १५ दिवसांपूर्वीच आपण एक लेख लिहून हे मत व्यक्त केले आहे. २१ व्या शतकात आरक्षणाची प्रासंगिकता काय आहे? आरक्षण द्यायचेच असेल तर ते जातीच्या आधारावर न देता आर्थिक परिस्थितीच्या आधारावर दिले पाहिजे.