शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिवोली पुलावर वारंवार काळोखाच

By admin | Updated: December 3, 2015 03:30 IST

े शिवोली पुलावर वारंवार काळोखाचे साम्राज्य बार्देस : नुकत्याच काही वर्षापूर्वी शिवोली-चोपडे शापोरा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर गेल्या वर्षभरापासून पुलावर असलेल्या विजेत्या खांबावरील दिवे पेटत नसल्याने या पुलावर काळोख पसरतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी या पुलावरून अनेक वाहने ये जा करत असतात. त्याबरोबर पादचारीही ये जा करत असतात. त्यांना या काळोखामुळे त्रास होतो. मोरजी, हरमल, केरी, पेडणे, मांद्रे, पार्से व महाराष्ट्रातूनही वाहन चालक आपली वाहने या पुलावरून घेऊन गोव्यात प्रवेश करतात. त्याचबरोबर पुन्हा परतीच्या वाटेवर जात असतात; पण गेल्या वर्षभरापासून या पुलावरील असलेल्या विजेच्या खांबावरचे दिवे अधून मधून पेटतात तर अनेकवेळा या पुलावर संपूर्ण काळोखच पसरलेला असतो. त्यामुळे या मार्गावरून जाणार्‍या आणि येणार्‍या वाहन चालकांना त्रास होतो. तसेच चोपडे व शिवोली भागातील लोक य्

े शिवोली पुलावर वारंवार काळोखाचे साम्राज्य बार्देस : नुकत्याच काही वर्षापूर्वी शिवोली-चोपडे शापोरा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर गेल्या वर्षभरापासून पुलावर असलेल्या विजेत्या खांबावरील दिवे पेटत नसल्याने या पुलावर काळोख पसरतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी या पुलावरून अनेक वाहने ये जा करत असतात. त्याबरोबर पादचारीही ये जा करत असतात. त्यांना या काळोखामुळे त्रास होतो. मोरजी, हरमल, केरी, पेडणे, मांद्रे, पार्से व महाराष्ट्रातूनही वाहन चालक आपली वाहने या पुलावरून घेऊन गोव्यात प्रवेश करतात. त्याचबरोबर पुन्हा परतीच्या वाटेवर जात असतात; पण गेल्या वर्षभरापासून या पुलावरील असलेल्या विजेच्या खांबावरचे दिवे अधून मधून पेटतात तर अनेकवेळा या पुलावर संपूर्ण काळोखच पसरलेला असतो. त्यामुळे या मार्गावरून जाणार्‍या आणि येणार्‍या वाहन चालकांना त्रास होतो. तसेच चोपडे व शिवोली भागातील लोक या पुलावरून पायी चालत जातात. त्यांनाही या पुलावर काळोख असल्याने चालत जाणे मुश्कील झालेले आहे. या पुलावर वारंवार होत असलेल्या अशा या अंधाराच्या साम्राज्यामुळे वीज खात्याचे अक्षरश: दुर्लक्ष झाल्याचे वाहन चालक व येथील रहिवाशाकडून सांगितले जाते. वीज खात्याने या ठिकाणी लाईमनना पाठवून किंवा एखाद्या अभियंत्याने पूर्णत: पाहणी करून येथील विजेचा होत असलेली समस्या दूर करावी अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)