शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
2
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
4
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
5
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
6
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
7
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
9
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
10
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
11
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
12
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
13
कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'
14
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
15
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
16
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
17
Blood Moon: रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी
18
पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, धावून आला अक्षय कुमार; नुकसानग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत
19
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
20
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज

शेजा-यांचे नापाक इरादे यशस्वी होणार नाहीत - राजनाथ सिंह

By admin | Updated: July 21, 2016 15:24 IST

आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - काश्मीरमधल्या हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार आहे. आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला. भारतात दहशतवाद असेल तर तो पाकिस्तानमुळे आहे. 
 
पाकिस्तान भारतातील दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. धर्माच्या नावाखाली काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचे कारस्थान आपला शेजारी रचत आहे असा आरोप राजनाथ यांनी केला. ते लोकसभेत काश्मीर मुद्यावरील चर्चेच्यावेळी बोलत होते. काश्मीर खो-यातील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत आहे असे राजनाथ म्हणाले. 
 
धर्माच्या नावाखाली ते भारतापासून वेगळे झाले पण आज दहशतवादामुळे ते दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत. दर दिवशी त्यांची लढाई सुरु आहे. आपल्या शेजा-यांचे नापाक इरादे कधीही यशस्वी होणार नाहीत असे राजनाथ म्हणाले.