शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेजा-यांचे नापाक इरादे यशस्वी होणार नाहीत - राजनाथ सिंह

By admin | Updated: July 21, 2016 15:24 IST

आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - काश्मीरमधल्या हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार आहे. आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला. भारतात दहशतवाद असेल तर तो पाकिस्तानमुळे आहे. 
 
पाकिस्तान भारतातील दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. धर्माच्या नावाखाली काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचे कारस्थान आपला शेजारी रचत आहे असा आरोप राजनाथ यांनी केला. ते लोकसभेत काश्मीर मुद्यावरील चर्चेच्यावेळी बोलत होते. काश्मीर खो-यातील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत आहे असे राजनाथ म्हणाले. 
 
धर्माच्या नावाखाली ते भारतापासून वेगळे झाले पण आज दहशतवादामुळे ते दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत. दर दिवशी त्यांची लढाई सुरु आहे. आपल्या शेजा-यांचे नापाक इरादे कधीही यशस्वी होणार नाहीत असे राजनाथ म्हणाले.