शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

शेजा-यांचे नापाक इरादे यशस्वी होणार नाहीत - राजनाथ सिंह

By admin | Updated: July 21, 2016 15:24 IST

आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - काश्मीरमधल्या हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार आहे. आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला. भारतात दहशतवाद असेल तर तो पाकिस्तानमुळे आहे. 
 
पाकिस्तान भारतातील दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. धर्माच्या नावाखाली काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचे कारस्थान आपला शेजारी रचत आहे असा आरोप राजनाथ यांनी केला. ते लोकसभेत काश्मीर मुद्यावरील चर्चेच्यावेळी बोलत होते. काश्मीर खो-यातील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत आहे असे राजनाथ म्हणाले. 
 
धर्माच्या नावाखाली ते भारतापासून वेगळे झाले पण आज दहशतवादामुळे ते दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत. दर दिवशी त्यांची लढाई सुरु आहे. आपल्या शेजा-यांचे नापाक इरादे कधीही यशस्वी होणार नाहीत असे राजनाथ म्हणाले.