शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

शशिकला यांनी केला सरकार स्थापनेचा दावा

By admin | Updated: February 9, 2017 20:45 IST

तामिळनाडूत आण्णा द्रमुक पक्षामध्ये सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई आता रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे.

ऑनलाइन लोकमत
 चेन्नई, दि. 9 - तामिळनाडूत आण्णा द्रमुक पक्षामध्ये सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई आता रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे.  अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांनी आज संध्याकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेत तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी आपल्याकडे पुरेशा आमदारांचा पाठिंबा असल्याचेही शशिकला यांनी सांगितले. दरम्यान, गरज पडल्यास बहुमत सिद्ध करण्यासाठी पनीरसेल्वम यांना पाठिंबा देऊ असे सांगत राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने अण्णा द्रमुक पक्षातील वादात तेल ओतले आहे. 
आज संध्याकाळी शशिकला यांनी जयललिता यंच्या समाधीस्थानाला भेट देत जयललितांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राजभवन येथे जात राज्यपालांची भेट घेतली. यावेळी शशिकला यांनी राज्यपालांना आपल्याला समर्थन देणाऱ्या आमदारांचे समर्थन पत्र सोपवले आणि राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी शशिकला यांच्यासोबत अण्णा द्रमुकचे पाच ज्येष्ठ नेतेही होते.