शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

शशिकला यांनी केला सरकार स्थापनेचा दावा

By admin | Updated: February 9, 2017 20:45 IST

तामिळनाडूत आण्णा द्रमुक पक्षामध्ये सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई आता रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे.

ऑनलाइन लोकमत
 चेन्नई, दि. 9 - तामिळनाडूत आण्णा द्रमुक पक्षामध्ये सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई आता रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे.  अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांनी आज संध्याकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेत तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी आपल्याकडे पुरेशा आमदारांचा पाठिंबा असल्याचेही शशिकला यांनी सांगितले. दरम्यान, गरज पडल्यास बहुमत सिद्ध करण्यासाठी पनीरसेल्वम यांना पाठिंबा देऊ असे सांगत राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने अण्णा द्रमुक पक्षातील वादात तेल ओतले आहे. 
आज संध्याकाळी शशिकला यांनी जयललिता यंच्या समाधीस्थानाला भेट देत जयललितांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राजभवन येथे जात राज्यपालांची भेट घेतली. यावेळी शशिकला यांनी राज्यपालांना आपल्याला समर्थन देणाऱ्या आमदारांचे समर्थन पत्र सोपवले आणि राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी शशिकला यांच्यासोबत अण्णा द्रमुकचे पाच ज्येष्ठ नेतेही होते.