शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शरद पवार व ममता बॅनर्जींनी काँग्रेसमध्ये यावे - दिग्विजय सिंह

By admin | Updated: May 22, 2014 11:09 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी यांनी काँग्रेसमध्ये यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २२ - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी यांनी काँग्रेसमध्ये यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. 'भाजपला मिळालेल्या यशानंतर देशातील काँग्रेससारखी विचारधारा असलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
दिग्विजय सिंह यांनी एका मुलाखातीमध्ये हे आवाहन केले आहे. देशात प्रथमच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू व मुस्लिम मतांचे विभाजन झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच उघडपणे भाजपसाठी प्रचार केला. मात्र आता या विरोधात लढा देण्यासाठी काँग्रेससोडून गेलेल्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतून एकत्रित लढा द्यावा असे दिग्विजय सिंह स्पष्ट करतात. राहुल गांधींची टीम आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये दुरावा नव्हता असे सांगत दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राजकीय कौशल्य दाखवत टू जी घोटाळा व कोळसा घोटाळाप्रकरणात झालेल्या आरोपांचे खंडन करायला पाहिजे होते असे मतही त्यांनी मांडले.