शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे सात तहसिलदारांचे दुलर्क्ष

By admin | Updated: March 27, 2015 00:40 IST

३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़

३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़बाळासाहेब जाधव ,लातूर: जिल्‘ात गौण खनिजाचा उपसा करणार्‍या वाळू व खडी केंद्र चालविणार्‍या माफीयाविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या उदिष्टापेक्षा कमी कारवाई केल्यामुळे सर्वच तहसिलदारांची झाडाझडती केली त्यामुळे जळकोट, देवणी आणी शिरूरअनंतपाळ तालुक्यातील तहसिलदारांनी काही प्रमाणात दंडात्मक कारवाईवर भर दिली आहे तसेच थकबाकी असतांनाही खडी केंद्र सुरू ठेवणार्‍या खडी केंदांना सील ठोकण्याचे सिल ठोकण्याचे काम सुरू केले आहे़परंतु इतर सातही तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र अजुनही झोपेचे सोंग घेवुन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे चक्क दुलर्क्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे़गौन खनिजाचा उपसा करणार्‍या वाळुमाफीयाविरूध्द कारवाईची मोही सुरू केली आहेग़ौण खनिजाचा उपसा करणार्‍या माफीयाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने अवैध गौण खनिजाचा उपसा करणार्‍या ९१२ जणांवर कारवाई करून ७० लाख ३८ हजार १६१ रूपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे़यामध्ये किरकोळ वाळुवाहतुक करणार्‍या व्यापार्‍यावर कारवाई करून मुख्य गौणखनिजाचा उपसा करणार्‍या माफीयाकडे दुलर्क्ष केले असल्याचे आढळुन आलेले आहे़तसेच २०१४-१५ साठी लातूर जिल्‘ाला २० कोटी ३ लाखाचे उदिष्ठ देण्यात आले होते त्यापैकी १४ कोटी ३८ लाख ३ हजार ७३९ रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़उर्वरीत ६ कोटीच्या वसुलीसाठी ३१ मार्चची डेडलाईन दिली असतांनाही फक्ती तीन तालुक्यातील तहसिलरांनी कारवाईला गती दिली आहे़जिल्हाधिकार्‍याच्या आदेशानुसार जळकोट अधिकृत असलेल्या एका खडीकेंद्रावल्याकडुन दोन लाख रूपये व बंद असलेल्या एका खडीकेंद्रवाल्याकडूनही १ लाख रूपयाचा दंड वसूल केला आहे़परंतू वाळूघाट मात्र एकही नाही़देवणी तालुक्यातील पाच खडीकेंद्रवाल्याकडून प्रत्येकी ५ लाख रूपये या प्रमाणे २५ लाख रूपये व वाळूउपसा करणार्‍या वाळुमाफीयाकडून ४ लाखाचा दंड असे एकुण २९ लाख रूपये वसुल केले आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्यात एक खडीकेंद्र असून थकबाकीमुळे सिल केले आहे़त्या केंद्रचालकाकडून ३ लाख रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़ तर दगड ,मुरूमाची वाहतुक करणार्‍याकडून ६५ हजाराचा दंड वसुल केला आहे़तर इतर सात तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र झोपेचे सोंग घेवून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे दुलर्क्ष केल्याचे दिसुन येत आहे़त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे़