शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे सात तहसिलदारांचे दुलर्क्ष

By admin | Updated: March 27, 2015 00:40 IST

३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़

३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़बाळासाहेब जाधव ,लातूर: जिल्‘ात गौण खनिजाचा उपसा करणार्‍या वाळू व खडी केंद्र चालविणार्‍या माफीयाविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या उदिष्टापेक्षा कमी कारवाई केल्यामुळे सर्वच तहसिलदारांची झाडाझडती केली त्यामुळे जळकोट, देवणी आणी शिरूरअनंतपाळ तालुक्यातील तहसिलदारांनी काही प्रमाणात दंडात्मक कारवाईवर भर दिली आहे तसेच थकबाकी असतांनाही खडी केंद्र सुरू ठेवणार्‍या खडी केंदांना सील ठोकण्याचे सिल ठोकण्याचे काम सुरू केले आहे़परंतु इतर सातही तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र अजुनही झोपेचे सोंग घेवुन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे चक्क दुलर्क्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे़गौन खनिजाचा उपसा करणार्‍या वाळुमाफीयाविरूध्द कारवाईची मोही सुरू केली आहेग़ौण खनिजाचा उपसा करणार्‍या माफीयाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने अवैध गौण खनिजाचा उपसा करणार्‍या ९१२ जणांवर कारवाई करून ७० लाख ३८ हजार १६१ रूपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे़यामध्ये किरकोळ वाळुवाहतुक करणार्‍या व्यापार्‍यावर कारवाई करून मुख्य गौणखनिजाचा उपसा करणार्‍या माफीयाकडे दुलर्क्ष केले असल्याचे आढळुन आलेले आहे़तसेच २०१४-१५ साठी लातूर जिल्‘ाला २० कोटी ३ लाखाचे उदिष्ठ देण्यात आले होते त्यापैकी १४ कोटी ३८ लाख ३ हजार ७३९ रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़उर्वरीत ६ कोटीच्या वसुलीसाठी ३१ मार्चची डेडलाईन दिली असतांनाही फक्ती तीन तालुक्यातील तहसिलरांनी कारवाईला गती दिली आहे़जिल्हाधिकार्‍याच्या आदेशानुसार जळकोट अधिकृत असलेल्या एका खडीकेंद्रावल्याकडुन दोन लाख रूपये व बंद असलेल्या एका खडीकेंद्रवाल्याकडूनही १ लाख रूपयाचा दंड वसूल केला आहे़परंतू वाळूघाट मात्र एकही नाही़देवणी तालुक्यातील पाच खडीकेंद्रवाल्याकडून प्रत्येकी ५ लाख रूपये या प्रमाणे २५ लाख रूपये व वाळूउपसा करणार्‍या वाळुमाफीयाकडून ४ लाखाचा दंड असे एकुण २९ लाख रूपये वसुल केले आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्यात एक खडीकेंद्र असून थकबाकीमुळे सिल केले आहे़त्या केंद्रचालकाकडून ३ लाख रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़ तर दगड ,मुरूमाची वाहतुक करणार्‍याकडून ६५ हजाराचा दंड वसुल केला आहे़तर इतर सात तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र झोपेचे सोंग घेवून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे दुलर्क्ष केल्याचे दिसुन येत आहे़त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे़