शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे सात तहसिलदारांचे दुलर्क्ष

By admin | Updated: March 27, 2015 00:40 IST

३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़

३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़बाळासाहेब जाधव ,लातूर: जिल्‘ात गौण खनिजाचा उपसा करणार्‍या वाळू व खडी केंद्र चालविणार्‍या माफीयाविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या उदिष्टापेक्षा कमी कारवाई केल्यामुळे सर्वच तहसिलदारांची झाडाझडती केली त्यामुळे जळकोट, देवणी आणी शिरूरअनंतपाळ तालुक्यातील तहसिलदारांनी काही प्रमाणात दंडात्मक कारवाईवर भर दिली आहे तसेच थकबाकी असतांनाही खडी केंद्र सुरू ठेवणार्‍या खडी केंदांना सील ठोकण्याचे सिल ठोकण्याचे काम सुरू केले आहे़परंतु इतर सातही तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र अजुनही झोपेचे सोंग घेवुन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे चक्क दुलर्क्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे़गौन खनिजाचा उपसा करणार्‍या वाळुमाफीयाविरूध्द कारवाईची मोही सुरू केली आहेग़ौण खनिजाचा उपसा करणार्‍या माफीयाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने अवैध गौण खनिजाचा उपसा करणार्‍या ९१२ जणांवर कारवाई करून ७० लाख ३८ हजार १६१ रूपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे़यामध्ये किरकोळ वाळुवाहतुक करणार्‍या व्यापार्‍यावर कारवाई करून मुख्य गौणखनिजाचा उपसा करणार्‍या माफीयाकडे दुलर्क्ष केले असल्याचे आढळुन आलेले आहे़तसेच २०१४-१५ साठी लातूर जिल्‘ाला २० कोटी ३ लाखाचे उदिष्ठ देण्यात आले होते त्यापैकी १४ कोटी ३८ लाख ३ हजार ७३९ रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़उर्वरीत ६ कोटीच्या वसुलीसाठी ३१ मार्चची डेडलाईन दिली असतांनाही फक्ती तीन तालुक्यातील तहसिलरांनी कारवाईला गती दिली आहे़जिल्हाधिकार्‍याच्या आदेशानुसार जळकोट अधिकृत असलेल्या एका खडीकेंद्रावल्याकडुन दोन लाख रूपये व बंद असलेल्या एका खडीकेंद्रवाल्याकडूनही १ लाख रूपयाचा दंड वसूल केला आहे़परंतू वाळूघाट मात्र एकही नाही़देवणी तालुक्यातील पाच खडीकेंद्रवाल्याकडून प्रत्येकी ५ लाख रूपये या प्रमाणे २५ लाख रूपये व वाळूउपसा करणार्‍या वाळुमाफीयाकडून ४ लाखाचा दंड असे एकुण २९ लाख रूपये वसुल केले आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्यात एक खडीकेंद्र असून थकबाकीमुळे सिल केले आहे़त्या केंद्रचालकाकडून ३ लाख रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़ तर दगड ,मुरूमाची वाहतुक करणार्‍याकडून ६५ हजाराचा दंड वसुल केला आहे़तर इतर सात तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र झोपेचे सोंग घेवून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे दुलर्क्ष केल्याचे दिसुन येत आहे़त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे़