शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

सात पाकिस्तानी सैनिक ठार, भारताकडून क्षेपणास्त्राचा वापर ?

By admin | Updated: November 14, 2016 15:02 IST

नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १४ - नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे. भिमबेर सेक्टरमध्ये रात्री झालेल्या गोळीबारात आमचे सात सैनिक ठार झाले असे पाकिस्तानने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनाकारण गोळीबार करणा-या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने मोठया प्रमाणावर तोपाचा वापर केला तसेच रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रही वापरले.
 
 
सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय सैन्य जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले. अनेक निष्पाप नागरीक मारले गेले. मागच्या काही दिवसात सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले पण पाकिस्तानने कधीही जाहीरपणे हे मान्य केले नाही. 
 
तसेच बदनामी टाळण्यासाठी या बातम्या दाबून ठेवल्या पण यावेळी पाकिस्तानने प्रथमच आपले सात सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. मागच्या काही आठवडयात भारताच्या गोळीबारात पाकव्याप्त काश्मिरमधील २५ नागरीक ठार झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.