शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याआधीच पंतप्रधानांना मिळाली भूकंपाची माहिती - राजनाथ सिंह

By admin | Updated: April 27, 2015 14:51 IST

नेपाळ व भारतातील भूकंपाची माहिती आपल्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना होती आणि त्यांनी त्यावर तत्काळ बैठक बोलावून मदत पथके पाठवण्याचा निर्णय घेतला, असे आश्चर्यजनक वक्तव्य राजनाथ सिंग यांनी केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - नेपाळ व भारतातील भूकंपाची माहिती आपल्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना होती आणि त्यांनीच मला त्याबद्दल माहिती देत तत्काळ बैठक बोलावून मदत पथके पाठवण्याचा निर्णय घेतला, असे आश्चर्यजनक वक्तव्य राजनाथ सिंग यांनी केले. गृहमंत्री असूनही देशातील भूकंपाबद्दलची माहिती मला आधी कळली नाही, टीव्ही लावल्यावरच मला त्या घटनेची तीव्रता कळली, अशी कबुली त्यांनी लोकसभेतील निवेदनादरम्यान दिली. शनिवारी दुपारी नेपाळ व भारतात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात आत्तापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला असून लाखो नागरिक बेघर झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार करत असलेल्या मदत व बचावकार्याबद्दलही राजनाथ सिंह यांनी सभागृहात माहिती दिली. 'आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या संकटकाळात भारत खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा असून त्यांना सर्वतोपरी मदत सुरू आहे.  भारत सरकारकडून मदतीसाठी अन्न, औषधं, ब्लॅंकेट्स तसेच मानवरहित विमान पाठवण्यात आल्याचेही त्यांनी  नेपाळमध्ये अडकलेलया २ हजार ५०० नागरिकांना भारतात परत आणम्यास यश मिळाले असून इतरांच्या सुटकेचेही प्रयत्न सुरू आहेत. संकटकाळात भारत सरकार  इतर देशातील नागरिकांनाही आसरा देणार असून त्यांना भारतात येण्यासाठी मोफत व्हिसा देण्यात येणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान नेपाळमधील भूकंपबळींचा आकडा आता  ३ हजार ६१७ वर पोचला आहे, अशी अधिकृत माहिती नेपाळ पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.