शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

आयआयटीच्या गलेलठ्ठ पॅकेजबाबत आता गुप्तता

By admin | Updated: December 3, 2015 03:54 IST

बड्या कंपन्यांकडून आयआयटीयन्सना दिले जाणारे पगाराचे गलेलठ्ठ पॅकेज हा चर्चेचा विषय ठरून, निवड न झालेल्या विद्यार्थ्यांवर पालक आणि समाजाकडून येणारा दबाव पाहता

खरगपूर (प. बंगाल) : बड्या कंपन्यांकडून आयआयटीयन्सना दिले जाणारे पगाराचे गलेलठ्ठ पॅकेज हा चर्चेचा विषय ठरून, निवड न झालेल्या विद्यार्थ्यांवर पालक आणि समाजाकडून येणारा दबाव पाहता, देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान संस्था असलेल्या आयआयटीने अशा पॅकेजची घोषणा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.आजवर आयटीकडून पॅकेज उघड केले जात होते. मात्र, विद्यार्थ्यांची नावे जाहीर होत नव्हती. पॅकेजनंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी श्रेष्ठत्वाची भावना, पालक व समाजाकडून येणारा अनावश्यक दबाव वाढीस लागतो, असे आयआयटी खरगपूरच्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रा. सुधीरकुमार बारई यांनी स्पष्ट केले.कौटुंबिक सुरक्षा महत्त्वाची... उत्तीर्ण होऊन नोकरीला लागणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा हाही महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण मोठ्या खंडणीसाठी या विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा धोका असतो. कोणत्याही आयआयटीकडून दिली जाणारी पगाराच्या आकडेवारीची प्रसिद्धी माध्यमांकडून दखल घेतली जाते. यावेळी कोणतीही संस्था ही आकडेवारी जाहीर करणार नसल्यामुळे त्याला सत्यतेची जोड लाभणार नाही, असेही बारई यांनी स्पष्ट केले. अलीकडे आयआयटी खरगपूरच्या एका विद्यार्थ्याने खरगपूर येथे इंटर्नशीप पूर्ण करताच, वार्षिक दोन कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा स्वत:हून गुगलवर केली होती. ‘विद्यार्थी स्वत:हून वाच्यता करीत असतील, तर आम्ही त्यांना रोखू शकत नाही,’ असेही ते म्हणाले.