शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आसाम, पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्याचे मतदान सुरु

By admin | Updated: April 11, 2016 08:07 IST

आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये मिळून एकूण विधानसभेच्या ९२ जागांसाठी मतदान होत आहे.

ऑनलाइन लोकमत 

गुवहाटी, दि. ११ - आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये मिळून एकूण विधानसभेच्या ९२ जागांसाठी मतदान होत आहे. आसाममध्ये मतदानाचा दुसरा आणि अंतिम टप्पा असून, एकूण ६१ उमेदवार रिंगणात आहेत तर पश्चिम बंगालमध्ये ३१ जागांसाठी मतदान होत आहे. 
 
आसाममध्ये ५२५ उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत तर, पश्चिम बंगालमध्ये ३१ जागांसाठी १६३ उमेदवार रिंगणात आहेत. आसाममध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर, पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस सत्तेवर आहे. या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय ताकद वाढवणे भाजपचे लक्ष्य असल्याने भाजपने इथे जोरदार प्रचार केला आहे. 
 
राष्ट्रीय राजकारणावर या निवडणूक निकालांचा प्रभाव पडणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकूण एक कोटी ७० लाख नागरीकांकडे मतदानाचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाम आणि पश्चिम बंगालच्या जनतेला मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.