शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

रॉबर्ट वद्रांच्या फेसबुक पोस्टवरून लोकसभेत गदारोळ

By admin | Updated: July 23, 2015 14:39 IST

रॉबर्ट वद्रा यांनी तथाकथित नेत्यांकडून भारत चालवला जात असल्याबद्दल खेद वाटत असल्याचं आणि भारताची जनता मूर्ख नसल्याचं म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - राज्यसभेमध्ये काँग्रेसने स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गदारोळ केलेला असताना भाजपाच्या खासदारांनी रॉबर्ट वद्रा यांच्या फेसबुक पोस्टवरून धुमाकूळ घातला. वद्रा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर संसदेचं अधिवेशन सुरू झालं आणि मुद्याला बगल देण्यासाठी त्यांच्या चिल्लर क्लृप्त्या सुरू झाल्याची टिप्पणी केली. तसेच अशा तथाकथित नेत्यांकडून भारत चालवला जात असल्याबद्दल खेद वाटत असल्याचं आणि भारताची जनता मूर्ख नसल्याचं म्हटलं आहे.
भाजपाच्या खासदारांनी वद्रा यांचं वक्तव्य संसदेचा अपमान करणारं असल्याचं म्हणत वद्रा यांना संसदेसमोर बोलावलं पाहिजे त्यांची चौकशी केली पाहिजे आणि त्यांना योग्य ती शिक्षा दिली गेली पाहिजे असं म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांनी भाजपाच्या आरोपांकडे दुर्लक्ष करताना मुख्य मुद्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.