शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

स्कूल बस अपघात; बळींची संख्या ठाऊक नाही

By admin | Updated: December 16, 2014 04:48 IST

गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत स्कूल बसच्या अपघातांमध्ये नेमक्या किती शाळकरी मुलांचा बळी गेला,

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीगेल्या वर्षी राजधानी दिल्लीत स्कूल बसच्या अपघातांमध्ये नेमक्या किती शाळकरी मुलांचा बळी गेला, याची सरकारला माहिती नाही. केंद्र सरकार दिल्लीत स्कूल बस अपघातांमुळे किती मुलांचा जीव गेला, याबाबतची आकडेवारी दिल्ली पोलिसांकडून गोळा करीत आहे, असे केंद्रीय भृपूष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग राज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी सोमवारी राज्यसभेत खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.शाळकरी मुलांचा जीव धोक्यात घालून त्यांना शाळेत नेणे आणि शाळेतून परत आणण्यासाठी असुरक्षित वाहनांचा वापर केला जात आहे काय? मागील एका वर्षात केवळ दिल्लीमध्ये अशा अपघातांत शंभराहून अधिक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे, याची सरकारला माहिती आहे काय? दिल्लीत मागील तीन वर्षांत धडक देऊन पळून जाण्याच्या किती घटना घडल्या आणि त्याबाबत सरकारने कोणती कारवाई केली, असा प्रश्न विजय दर्डा यांनी विचारला होता.राधाकृष्णन म्हणाले, सरकारने सर्व राज्यांना शाळकरी मुलांच्या सुरक्षित परिवहन व्यवस्थेबाबतची आपली चिंता कळविली आहे.