शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

साईबाबांनी स्वतःला देव मानले नव्हते - भैय्याजी जोशी

By admin | Updated: November 1, 2015 18:53 IST

साईबाबांनी स्वत:ला कधीच देव मानले नव्हते आणि त्यांच्याविषयी गैरसमज पसरवून समाजाची दिशाभूल करु नये असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. १ - साईबाबांनी स्वत:ला कधीच देव मानले नव्हते आणि त्यांच्याविषयी गैरसमज पसरवून समाजाची दिशाभूल करु नये असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मांडले आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून साईबाबांवरुन वाद सुरु असून ते देव नाहीत असे वादग्रस्त मत शंकराचार्यांनी मांडले होते. या पार्श्वभूमीवर रांची येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भैय्याजी जोशी यांनी त्यांचे मत मांडले आहे. देशात लोकांनी महापुरुषांची प्रतिमा स्थापन करण्याची परंपराच सुरु आहे. शंकराचार्यांचे वैयक्तिक मत असून शकते पण अशा अनावश्यक गोष्टींवर वादापासून लांब राहायला हवे असे जोशी यांनी म्हटले आहे. साईबाबांविषयी भैय्याजी जोशी यांनी मांडलेल्या मतावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान, संघाविरोधात काही मंडळींनी षडयंत्रण रचले असून संघाला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र हा हिंदूंचा अपमान आहे असेही त्यांनी नमूद केले.