शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य अकादमीचे राजकारण नको - विश्वनाथ प्रसाद तिवारी

By admin | Updated: October 7, 2015 16:06 IST

दादरीतील घटनेच्या निषेधार्थ नयतनारा सेहगल व अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमी पुरस्करा परत करण्याच्या प्रकारावर साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि . ७ -  दादरीतील घटनेच्या निषेधार्थ नयतनारा सेहगल व अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमी पुरस्करा परत करण्याच्या प्रकारावर साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. साहित्य अकादमीसारख्या  स्वायत्त संस्थेचे राजकारण करु नका असे त्यांनी म्हटले असून पुरस्कार परत केला तरी या पुरस्कारामुळे मिळालेला सन्मान व प्रतिष्ठेच काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 
दादरीत गोमांस ठेवल्याच्या संशयावरुन जमावाने एका मुस्लिम व्यक्तीची हत्या केली होती. या घटनेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जगण्याच्या अधिकार हे दोन मुलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याची टीका करत मंगळवारी नयनतारा सेहगल तर  बुधवारी अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमी पुरस्कार केला आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य अकादमीचे प्रमुख विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. तिवारी म्हणाले, साहित्य अकादमी ही सरकारी संस्था नसून ही एक स्वायत्त संस्था आहे. लेखकाला त्याच्या एका ठराविक कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पद्म पुरस्कारासारखा नसल्याने तो पुरस्कार परत करण्यात काहीच अर्थ नाही असे तिवारींनी नमूद केले. 
साहित्य अकादमी गेल्या ६० वर्षांपासून अधिक काळ कार्यरत आहे.  साहित्य क्षेत्राला पुढे नेणे हीच अकादमीची मुख्य भूमिका आहे. इमर्जन्सीच्या काळातही अकादमीने कोणतीही भूमिका घेतली नव्हती अशी आठवणही त्यांनी करुन दिली. लेखक हे अकादमीचा नव्हे तर सरकारचा विरोध करत आहे, त्यामुळे त्यांनी पुरस्कार परत करण्याऐवजी अन्य मार्गांनी विरोध दर्शवला पाहिजे असे तिवारी यांनी स्पष्ट केले.