शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

साध्वींचे विधान निषेधार्हच, पण संसदेचे कामकाज चालू द्या - मोदी

By admin | Updated: December 4, 2014 12:10 IST

साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सलग तिस-या दिवशीही राज्यसभेत गदारोळ सुरु असल्याने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सलग तिस-या दिवशीही राज्यसभेत गदारोळ सुरु असल्याने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले आहे. आम्ही अशा वादग्रस्त विधानांचा निषेधच करतो, मात्र साध्वींनी माफी मागितली असून विरोधकांनाही त्यांना माफ करुन राष्ट्रहितासाठी संसदेचे कामकाज चालू द्यावे अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 
साध्वी निरंजन ज्योती यांच्या विधानावरुन विरोधक  आक्रमक झाले असून साध्वी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत. गुरुवारी राज्यसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी साध्वींच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले. मोदी म्हणाले, साध्वी निरंजन ज्योती नवीन आहेत, त्यांची पार्श्वभूमीही सर्वांना माहित आहे. त्यांचे विधान निषेधार्ह असून असे विधान करणे टाळायला पाहिजे. राज्यसभेत अनेक ज्येष्ठ नेते असून त्यांनी साध्वींना माफ करुन संसदेचे कामकाज चालू द्यावे असे मोदींनी सांगितले. मोदींनी उत्तरावरही विरोधकांचे समाधान झाले नाही व राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब करावे लागले. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून सभागृहात सुरु असलेला गोंधळ योग्य नाही अशा शब्दात राज्यसभा अध्यक्षांनी सर्व खासदारांना सुनावले.