शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

दुख:द...! लग्नाच्या वरातीतच नवरदेवाचा झाला मृत्यू

By admin | Updated: May 12, 2017 15:36 IST

लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टींपैकी एक भाग असतो. प्रत्येकजण आपल्या लग्नानंतर आयुष्याची नविन सुरुवात करत असतो.

ऑनलाइन लोकमतवडोदरा, दि. 12 - लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टींपैकी एक भाग असतो. प्रत्येकजण आपल्या लग्नानंतर आयुष्याची नविन सुरुवात करत असतो. पण गुजरातमधील वडोदरामध्ये नव जीवनाची सुरूवात करण्यासाठी निघालेल्या एका तरूणावर काळाने घाला घातला. आपल्या लग्नाच्या वरातीत नाचताना त्याचा दुर्देवी अंत झाला आहे. त्याच्या या अकस्मिक जाण्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील रनोली गावात ऐन वरातीतच 25 वर्षीय सागर सोलंकीचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या वरातीत नवरदेव सागर सोलंकी नाचत होता, यावेळी त्याचा सर्व मित्रपरिवारही जल्लोष साजरा करत होते. सागरच्या मित्रानं त्याला खांद्यावर घेतलं आणि मित्रांसोबत सागरही नाचत होता.नाचता-नाचता सागरला अचानक चक्कर आली आणि त्यानं मान खाली टाकली. क्षणभर कोणालाही याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. मित्राने त्याला खांद्यावरुन खाली उतरवलं. वरातीत नाचणारे इतरही जण त्याच्याकडे धावले, मात्र तो शुद्धीवर नव्हताच. घटनेच गांभिर्य लक्षात घेता त्यावा जवळील रुग्णालयात नेहण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. सागरला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याची माहिती आहे.