शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘आरटीआय’ दुरुस्त्या हा लोकशाहीवर हल्ला -सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 04:12 IST

देशभर माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांनी या कायद्याचा वापर करून भ्रष्टाचार उघड केला आहे, सरकारी धोरणांची परिणामकारकता तपासली आहे,

नवी दिल्ली : माहितीचा अधिकार कायद्यात (आरटीआय) दुरुस्त्या करून मोदी सरकारने माहिती आयुक्तांचे अधिकार सौम्य केल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी करून या ऐतिहासिक कायद्याचे सामर्थ्य कमी करण्यासाठीचा हा शेवटचा हल्ला आहे, असे म्हटले. सरकारने ज्या दुरुस्त्या केल्या त्यामुळे कोणताही माहिती आयुक्त स्वत:च्या कामकाजातील हस्तक्षेप रोखू शकणार नाही आणि मोदी सरकारच्या इशाऱ्यांवर त्याला काम करावे लागेल, असे गांधी यांनी निवेदनात म्हटले.

देशभर माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांनी या कायद्याचा वापर करून भ्रष्टाचार उघड केला आहे, सरकारी धोरणांची परिणामकारकता तपासली आहे, तसेच नोटाबंदी आणि निवडणुकांच्या प्रक्रियांमधील दोष उघड करण्यास तो वापरला आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

विरोध करतच राहूसंसदेत आम्ही त्या दुरुस्त्यांना विरोध केला होता आणि पुढेही त्यांना विरोध करीत राहू. आमच्या लोकशाही संस्थेच्या या तुकड्या तुकड्यांनी होत असलेल्या हानीचा आम्ही निषेध करतो व देशाचे नुकसान करणाºया मोदी सरकारच्या या स्वार्थी कृत्याविरोधात लढतच राहू, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी