शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘आरटीआय’ दुरुस्त्या हा लोकशाहीवर हल्ला -सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 04:12 IST

देशभर माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांनी या कायद्याचा वापर करून भ्रष्टाचार उघड केला आहे, सरकारी धोरणांची परिणामकारकता तपासली आहे,

नवी दिल्ली : माहितीचा अधिकार कायद्यात (आरटीआय) दुरुस्त्या करून मोदी सरकारने माहिती आयुक्तांचे अधिकार सौम्य केल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी करून या ऐतिहासिक कायद्याचे सामर्थ्य कमी करण्यासाठीचा हा शेवटचा हल्ला आहे, असे म्हटले. सरकारने ज्या दुरुस्त्या केल्या त्यामुळे कोणताही माहिती आयुक्त स्वत:च्या कामकाजातील हस्तक्षेप रोखू शकणार नाही आणि मोदी सरकारच्या इशाऱ्यांवर त्याला काम करावे लागेल, असे गांधी यांनी निवेदनात म्हटले.

देशभर माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांनी या कायद्याचा वापर करून भ्रष्टाचार उघड केला आहे, सरकारी धोरणांची परिणामकारकता तपासली आहे, तसेच नोटाबंदी आणि निवडणुकांच्या प्रक्रियांमधील दोष उघड करण्यास तो वापरला आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

विरोध करतच राहूसंसदेत आम्ही त्या दुरुस्त्यांना विरोध केला होता आणि पुढेही त्यांना विरोध करीत राहू. आमच्या लोकशाही संस्थेच्या या तुकड्या तुकड्यांनी होत असलेल्या हानीचा आम्ही निषेध करतो व देशाचे नुकसान करणाºया मोदी सरकारच्या या स्वार्थी कृत्याविरोधात लढतच राहू, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी