शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

रोहितच्या आत्महत्येचा दलितांच्या अधिकाराशी संबंध नाही - भाजप

By admin | Updated: January 19, 2016 18:25 IST

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ -  हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या विषयाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 
याच काँग्रेसने आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला आणि आता आपण दलितांचे कैवारी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि प्रसारमाध्यमांतील काही गटांनी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा राजकारण चालवले आहे असा आरोप भाजपचे सरचिटणीस पी.मुरलीधर राव यांनी केला. 
रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा दलितांच्या अधिकाराशी काहीही संबंध नाही. पण रोहित वेमुला दलिता होता म्हणून या विषयाचे फक्त राजकारण सुरु आहे असा आरोप मुरलीधर राव यांनी आपल्या टि्वटसमधून केला आहे. न्यायालयाच्या सल्ल्यावरुन रोहितवर शिस्तभंगाची कारवाई केली तसेच विद्यापीठाच्या अधिका-यांनी सौम्य भूमिका घेत त्याला विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करायला परवानगी दिली होती. राहुल गांधींनी घाईघाईने विद्यापीठाला भेट देणे हे योग्य नसल्याचे मुरलीधर राव यांनी म्हटले आहे.