शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

कर्जमाफी हे योग्य पाऊल : राहुल गांधी

By admin | Updated: April 6, 2017 04:27 IST

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असेल, असे म्हणत त्याचे स्वागत करतानाच, हा दिलासा पक्षपाती आहे

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असेल, असे म्हणत त्याचे स्वागत करतानाच, हा दिलासा पक्षपाती आहे, अशी टीकाही काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना, हा निर्णय केवळ उत्तर प्रदेशपुरता न राहता, देशभरातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी करण्यात यावी, त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नये, अशी मागणी केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी योग्य दिशेने उचललेले हे पाऊल आहे. शेतकऱ्याचे कर्ज करण्यात यावे, अशी काँग्रेसची भूमिका आणि मागणी आहे. या मागणीला काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने हा निर्णय घेतला, याचा आनंद आहे. मात्र याचे राजकारण केले जाऊ नये. देशभरातील शेतकरी त्रस्त असून भाजपाने इतर राज्यांसोबत दुजाभाव करु नये, असं राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)