शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
3
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
4
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
5
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
6
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
7
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
8
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
9
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
10
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
12
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
13
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
14
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
15
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
16
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
17
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
18
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
19
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
20
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

कर्जमाफी हे योग्य पाऊल : राहुल गांधी

By admin | Updated: April 6, 2017 04:27 IST

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असेल, असे म्हणत त्याचे स्वागत करतानाच, हा दिलासा पक्षपाती आहे

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असेल, असे म्हणत त्याचे स्वागत करतानाच, हा दिलासा पक्षपाती आहे, अशी टीकाही काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना, हा निर्णय केवळ उत्तर प्रदेशपुरता न राहता, देशभरातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी करण्यात यावी, त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नये, अशी मागणी केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी योग्य दिशेने उचललेले हे पाऊल आहे. शेतकऱ्याचे कर्ज करण्यात यावे, अशी काँग्रेसची भूमिका आणि मागणी आहे. या मागणीला काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने हा निर्णय घेतला, याचा आनंद आहे. मात्र याचे राजकारण केले जाऊ नये. देशभरातील शेतकरी त्रस्त असून भाजपाने इतर राज्यांसोबत दुजाभाव करु नये, असं राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)