शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

दारुबंदीचा निर्णय योग्य

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

दारूबंदीचा निर्णय योग्यच

दारूबंदीचा निर्णय योग्यच
अनेक वर्षाँपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूमुळे हजारो संसार उद्ध्वस्त
झाले होते . विशेष म्हणजे दारूबंदीसाठी चंद्रपूरमध्ये वारंवार आंदोलनेही
झालीत. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्यात दारूबंदीसाठी विशेष
आग्रही होते. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपुरात त्यांनी यासंदर्भात
आश्वासन दिले होते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा राज्य
शासनाचा निर्णय हा अतिशय योग्य असून, त्याचे स्वागत आहे
परंतु राज्यात चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांच्या
सीमेलगत अवैध दारू निर्मिती आणि हातभट्टय़ा दारूबंदीमुळे सुरू होण्याची
शक्यता आहे. त्यावर आळा घालण्यासाठी शासनाच्या उपाययोजना ह्या
प्रभावशाली असणे आवश्यक आहे. दारूबंदीनंतर जिल्ह्यात दारू विकणाऱ्यांवर
कडक कारवाई होणे आवश्यक आहे या निर्णयाची अंमलबजावणी कठोरपणे होणे
आवश्यक आहे तरच दारूविक्रीवर नियंत्रण येऊ शकेल .
प्रा मधुकर चुटे
नागपूर.