शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करा

By admin | Updated: August 1, 2015 00:01 IST

जिल्हाधिकारी: मार्च २०१६ अखेर प्रत्येक गावात ई-फेरफार

जिल्हाधिकारी: मार्च २०१६ अखेर प्रत्येक गावात ई-फेरफार
सोलापूर: महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यासाठी कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी महाराजस्व अभियान अधिक परिणामकारक राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले़ मार्च २०१६ अखेर ई-फेरफार सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करून देणे, गाव दप्तर अद्ययावत करणे, अतिक्रमणे काढणे आदींबाबत जिल्हाधिकार्‍यांनी माहिती दिली़
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराजस्व अभियान राबविण्याबाबत बैठक आयोजित केली हेाती़ त्यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते़ जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, २९ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार महाराजस्व अभियान हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ या अभियानातील सर्व बाबींची पूर्तता करावी, ई-जिल्हाबाबत सर्व स्तरावर अंमलबजावणी करावी, लोकांपर्यंत प्रशासन पोहोचेल या दृष्टीने सर्वांनी कार्यवाही करण्याचे आवाहन केले़ या अभियानांतर्गत विविध दाखले शिबिरे घेऊन द्यावयाची आहेत़ आधार कार्ड काढून देण्याच्या तसेच विस्तारित समाधान योजनेंतर्गत सर्व सेवा दिल्या पाहिजेत़ ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व प्रकारची प्रमाणपत्रे शिबिरे घेऊन दिली जावीत, अशा सूचना यावेळी दिल्या़
या अभियानांतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढणे, निष्कासन मोहीम परिणामकारक कालबध्द कार्यक्रम राबवून ६ महिन्यांत कार्यवाही पूर्ण करणे, विविध प्रकारच्या जमिनींची डेटाबँक तयार करणे, शासकीय जमिनीवरील भाडेप˜्यांचे नूतनीकरण आदींबाबत विशेष मोहिमा राबविण्याबाबत चर्चा झाली़