शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

माजी मंत्र्यांच्या हत्येप्रकरणी 40 वर्षानी निकाल

By admin | Updated: December 9, 2014 01:49 IST

40 वर्षानंतर दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी या हत्याकांडातील चार आरोपींना हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे.

नवी दिल्ली : बिहारच्या समस्तीपूर रेल्वेस्थानकावर 2 जानेवारी 1975 रोजी बॉम्बस्फोटात तत्कालीन रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र यांची हत्या करण्यात आल्याच्या 40 वर्षानंतर दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी या हत्याकांडातील चार आरोपींना हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे.
जिल्हा न्यायाधीश विनोद गोयल यांनी रंजन द्विवेदी, संतोषानंद अवधूत, सुदेवानंद अवधूत आणि गोपालजी या चौघांना दोषी ठरविले. न्यायालयाने या चौघांच्या शिक्षेच्या कालावधीबाबत युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी 15 डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. त्यांना जन्मठेप वा फाशी ठोठावली जाऊ शकते. आदेशाला वरच्या न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले. आनंद मार्ग संघटनेच्या अन्य चार जणांसोबत त्याला आरोपी बनविण्यात आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. 
 
काय आहे प्रकरण? बिहारच्या समस्तीपूर रेल्वेस्थानकावर 2 जानेवारी 1975 रोजी आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेले तत्कालीन रेल्वेमंत्री एल.एन. मिश्र हे कार्यक्रमस्थळी झालेल्या बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झाले होते. दुस:या दिवशी त्यांचे निधन झाले होते.  आणखी दोघे ठार झाले होते.
 
च्7 जानेवारी 1975 रोजी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला. 1 नोव्हेंबर 1977 रोजी पाटणा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 17 डिसेंबर 1979 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा खटला दिल्लीत स्थालांतरित करण्यात आला.  
 
च्12 सप्टेंबर 2क्12 रोजी या हत्याकांडामागे आनंद मार्ग्ीचा हात असल्याचे सीबीआयने सांगितले.  1क् नोव्हेंबर 2क्14 रोजी न्यायालयाने 8 डिसेंबरला निकाल देण्याची घोषणा केली चौघांना दोषी ठरविले.