शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सीमेपलीकडच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देऊ- लष्करप्रमुख

By admin | Updated: January 4, 2017 21:14 IST

भारत सीमेपलीकडच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - भारत सीमेपलीकडच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल. जेणेकरून पाकिस्तानलाही विद्रोह आणि दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या धोरणावर पुनर्विचार करावा लागेल, असं वक्तव्य नवे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी केलं आहे. बिपीन रावत लष्कराचे उपप्रमुख असतानाच सर्जिकल स्ट्राइक आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांनीही वेदना सहन केल्या पाहिजेत. मात्र त्यासाठी उत्तर देण्याचे माध्यम एक असायला हवे, असे निश्चित नाही. यावेळी त्यांनी पाकिस्तानकडून देण्यात येणा-या अणुहल्ल्याचाही खरपूस समाचार घेतला. दरम्यान, सीमेच्या संरक्षणासाठी भारताला अणुहल्ल्याच्या धमक्याही रोखू शकणार नाहीत. बिपीन रावत यांनी 31 डिसेंबरला 27वे लष्कर प्रमुख म्हणून शपथ घेतली. त्यानंतर ते म्हणाले,  पाकिस्तानला अशा प्रकारे उत्तर देऊ की फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणात त्यांना बदल करावा लागेल. मात्र जर पाकिस्तानकडून वारंवार अणुहल्ल्याचा धमक्या येत असतील, तर भारतही त्याच्या विरोधासाठी मागेपुढे पाहणार नाही, असंही बिपीन रावत म्हणाले आहेत.