शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

व्यापार्‍यांच्या नकारघंटेवर उपसभापतींचा संताप

By admin | Updated: April 5, 2016 22:02 IST

जळगाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्‍यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच १० हजार रुपये दंड व वाहन जप्त होईल..., अशा निर्णयांना केळी व्यापार्‍यांनी विरोध केला. हे नियम किंवा निर्णय मान्य नसतील तर व्यापार्‍यांनी आपले परवाने बाजार समितीकडे परत करावेत.. आणि व्यापार थांबवावा, असा संताप उपसभापती कैलास चौधरींनी बैठकीत केला. पण व्यापारी मानत नसल्याने संचालक व व्यापारी यांच्यातही वादंग झाला...

जळगाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्‍यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच १० हजार रुपये दंड व वाहन जप्त होईल..., अशा निर्णयांना केळी व्यापार्‍यांनी विरोध केला. हे नियम किंवा निर्णय मान्य नसतील तर व्यापार्‍यांनी आपले परवाने बाजार समितीकडे परत करावेत.. आणि व्यापार थांबवावा, असा संताप उपसभापती कैलास चौधरींनी बैठकीत केला. पण व्यापारी मानत नसल्याने संचालक व व्यापारी यांच्यातही वादंग झाला...

मंगळवारी केळीचे भाव, केळी खरेदी, बोर्डावरील भावांच्या तुलनेत कमी भाव देणे अशा मुद्द्यांवर बाजार समितीमध्ये केळी व्यापार्‍यांसोबत बैठकीचे आयोजन दुपारी करण्यात आले. बैठकीत सुमारे तासभर बैठकीत चर्चा झाली. पण अनेक निर्णयांना प्रमुख केळी व्यापार्‍यांनी विरोध केल्याने बैठकीत शाब्दीक वाद झाले. शेवटी काही व्यापार्‍यांनी नमते घेतले.
निम्मेपेक्षा अधिक संचालकांची दांडी
केळीचा मुद्दा चर्चेत आहे. शेतकर्‍यांसाठी तो संवेदनशील आहे. असे असताना बैठकीला फक्त सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी, संचालक प्रभाकर पवार, सिंधूबाई पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. अर्थातच निम्मेपेक्षा अधिक संचालकांनी या बैठकीला दांडी मारली.

या निर्णयांना विरोध
विनापरवाना केळी खरेदी केल्यास संबंधित व्यापार्‍याला १० हजार रुपये दंड केला जाईल, केळीची खरेदी करताना मोजमाप इलेक्ट्रॉनिक काट्यावरच करावी लागेल या निर्णयांना व्यापार्‍यांनी विरोध केला. याच मुद्द्यावरून उपसभापती चौधरी व रऊफ शेठ कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला. हा निर्णय मान्य नसेल त्यांनी बैठकीत स्पष्ट करावे... आपला परवाना बाजार समितीकडे परत करून आपला व्यवसाय थांबवावा, असा संताप चौधरींनी व्यक्त केला. सभापती नारखेडे व इतर संचालकांनी हा वाद मिटविला.

बोर्डाप्रमाणे खरेदी का करीत नाही?
केळीचा भाव ६०० रुपये असला तर व्यापारी आखूड केळी, मंदी अशी कारणे सांगून २०० रुपये क्विंटलमागे कमी देतात. शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याचे काम व्यापार्‍यांनी मागील दोन वर्षे केले, असा दावा संचालकांनी केला.

कांदेबागाचे भाव जळगावहून असावेत
रावेरात कांदेबागाचे क्षेत्र मोजके आहे. जळगाव व चोपडा तालुक्यात कांदेबागाचे क्षेत्र अधिक असते. यामुळे जळगाव बाजार समितीने कांदेबागाचे भाव काढावेत, असामुद्दाउपसभापतीचौधरीयांनीलोकमतशीबोलतानामांडला.