शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

शासकीय आदेश म्हणूनच साजरा होतोय प्रजासत्ताकदिन

By admin | Updated: January 26, 2017 02:09 IST

जळगाव : प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमका काय ? तसेच तो साजरा करण्याबाबत नागरिकांसह तरूणपिढीत उदासीनता आहे़ पालकांमध्ये देशभक्तीची भावना रूजली नसेल तर देशाचे आधारस्तंभ असलेल्या तरूणांना, विद्यार्थ्यांना रूजले़ काळ बदलला त्यानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे स्वरूप बदलले आहे़ पूर्वी देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा होणार हा दिवस आता, केवळ शासकीय आदेशानुसार साजरा होत आहे़ शाळा, महाविद्यालयांकडून जागरूकता व्हावी़ नागरिकांमधील मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत सृज्ञ नागरिकांनी व्यक्त केले़

जळगाव : प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमका काय ? तसेच तो साजरा करण्याबाबत नागरिकांसह तरूणपिढीत उदासीनता आहे़ पालकांमध्ये देशभक्तीची भावना रूजली नसेल तर देशाचे आधारस्तंभ असलेल्या तरूणांना, विद्यार्थ्यांना रूजले़ काळ बदलला त्यानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे स्वरूप बदलले आहे़ पूर्वी देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा होणार हा दिवस आता, केवळ शासकीय आदेशानुसार साजरा होत आहे़ शाळा, महाविद्यालयांकडून जागरूकता व्हावी़ नागरिकांमधील मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत सृज्ञ नागरिकांनी व्यक्त केले़
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर लोकमतने वृध्द, मध्यम वयातील पुरूष व तरूण या वयोगटातील प्रतिक्रिया जाणून घेतल्या़ आजच्या तरूण पिढीला देशाविषयीच प्रेम नसून त्याच्याच देशभक्ती रूजविण्यामध्ये शाळा, महाविद्यालय व पालक हे कमी पडत असल्याचे प्रकर्षाने जाणवले़ शाळेत असताना तो प्रजासत्ताक दिवस साजरा केला त्यानंतर तसा प्रजासत्ताक दिवस कुठे साजरा होतानाच बघितले नसल्याचे मतही यावेळी तीन्ही वयोगटातील प्रतिक्रियांमधून समोर आले़ प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महाविद्यालयांमध्ये तरूण-तरूणींची बोटावर मोजण्याइतपत उपस्थिती असते़ देशाविषयीचे प्रेम व्यक्त करण्याचा नव्हे तर सुटीचा दिवस म्हणून तरूण पिढी या दिवसाकडे पाहते, ही शोकांतिका असून याला पालकही तेवढेच जबाबदार आहे़ पूर्वी अत्याधुनिक साधने नव्हती मात्र आता अत्याधुनिक साधनांमुळे प्रजासत्ताक दिवस सांस्कृतिक तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांमुळे जल्लोषात साजरा होत असल्याचेही प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या़
महाविद्यालयांकडून सक्ती व्हावी
शाळांमध्ये ज्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांची जी गर्दी दिसून येते़ ती महाविद्यालयांमध्ये तरूण-तरूणींची दिसून येत नाही़ तरूणपिढीला प्रजासत्ताक दिनाचे काही घेणे देणं नाही़ शाळांमध्ये ज्यापध्दतीचे वातावरण असते ते महाविद्यालयात दिसून येत नाही़ बोटावर मोजण्याइतपत उपस्थिती असते़ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना हजर राहण्याबाबत सक्ती व्हावी़ जेणेकरून त्यांच्यात देशाविषयी आपुलकी, प्रेम निर्माण होईल़ - सागर शरद जाधव, विद्यार्थी, कळमसरा, ता़पाचोरा
तरूणांमधील देशप्रेम आटले
पहिली ते दहावीपर्यंत शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला़ त्यानुसार आता साजरा होत असलेला प्रजासत्ताक दिनाचे स्वरूप बदलले आहे़ पालकांची मानसिकता यास कारणीभूत आहे़ तरूणपिढीला हा प्रजासत्ताक दिवस साजरा करणे कंटाळा वाटतोय, ही दुर्देवी बाब आहे़ त्यांना प्रजासत्ताक दिनाचा अर्थ कळतो तेवढेच जण तो साजरा करण्यासाठी हजेरी लावतात़ प्रजासत्ताकदिनाला उपस्थितांमध्ये तरूणांचे नगण्य प्रमाण आहे़ - गायत्री देशमुख, विद्यार्थीनी, बोरनार, ता़जळगाव